राष्ट्रीय बातम्या
-

माझ्यावर संकट आलं तेव्हा महाविकास आघाडीचे नेते माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत -शिवसेना आमदार प्रताप सरनाईक
भाजपाशी युती करा असं पत्र लिहिल्याने खळबळ माजवणारे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे सर्वांचं लक्ष वेधून…
Read More » -

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप , खोटी स्टोरी रचून भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं
विधानसभेतील गदारोळ प्रकरणी आज भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले. संजय कुटे, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, राम सातपुते, अभिमन्यू पवार,…
Read More » -

सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन
सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार,…
Read More » -

ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डाटा मिळावा, असा प्रस्ताव पारित
ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डाटा मिळावा, असा प्रस्ताव पारित करण्यात आला. या प्रस्तावावार विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची…
Read More » -

वारीला बंदी हे द्रौपदीच्या पदराला हात घालण्याचे पाप सरकारने केल्याची संभाजी भिडे यांची टीका
आषाढी वारीसाठी वारकऱ्यांना परवानगी देण्याच्या मुद्यावरुन आणि बंडातात्या कराडकर यांच्यावर झालेल्या कारवाईचा विरोध करण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेकडून कराडच्या तहसीलदार कार्यालयावर…
Read More » -

राज्यात अजूनही बालविवाह प्रथा सुरू ,५५० हून अधिक बालविवाह रोखण्यात पोलिस आणि सामाजिक संस्थांना यश
गेल्या १४ महिन्यांत राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये ५५० हून अधिक बालविवाह रोखण्यात पोलिस आणि सामाजिक संस्थांना यश आले. या प्रकरणांत ५०…
Read More » -

खासगी व व्यापारी बँकांनी पीक कर्जवाटपात आखडता हात घेतला
राज्यात खरिपाच्या पेरण्या संपत आल्या, तरी लाखो शेतकर्यांना अजूनही पीक कर्जाचे वाटप झालेले नाही. यंदा सुमारे ६० लाख शेतकर्यांना पीककर्ज…
Read More » -

पावसाळी अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता कमी
आज पासून विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात होत आहे. कोरोनाचं संकट असल्यानं दोन दिवसांचंच अधिवेशन घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला आहे.…
Read More » -

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ३२ गाड्या पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली
कोरोना विषाणूच्या साथीमुळे थांबलेल्या गाड्या पुन्हा रुळावर आणण्याचा भारतीय रेल्वेचा प्रयत्न आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून गाड्यांच्या संख्येत हळहळू वाढ करण्यात…
Read More » -

दोन दिवसाचं पावसाळी अधिवेशन वादळीच ठरण्याची शक्यता
महाराष्ट्र विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. आज, ५ जुलै आणि उद्या, ६ जुलै अशा दोन दिवसांत हे…
Read More »