राष्ट्रीय बातम्या
-

लसीकरण व वाढलेल्या शस्त्रक्रियांमुळे मुंबईसह राज्यात रक्ताचा तुटवडा
मुंबईत आता रक्ताचा तीव्र तुटवडा भासू लागला आहे. मुंबईत सुरू असलेले लसीकरण शिवाय, वाढलेल्या शस्त्रक्रियांमुळे मुंबईत तीव्र रक्त तुटवड्याचा सामना…
Read More » -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्यावर पाठत ठेवत आहेत – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा खळबळजनक आरोप
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्यावर पाठत ठेवत आहेत असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या…
Read More » -

मुंबईत व्हेल माशाच्या उलटीची विक्रीसाठी आलेली टोळी ताब्यात २७ कोटींचा माल ताब्यात
व्हेल माशाच्या उलटीची विक्रीसाठी आलेल्या पाच जणांना मालाड आणि अंधेरी येथून वन विभागाने अटक केली. त्या पाच जणांकडून एकूण २७…
Read More » -

लॉकडाऊन शिथिलेतवरूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या मंत्र्यांत मतभेद
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, सरकारमधील महत्त्वाचे निर्णय आणि स्वबळावरून महाविकास आघाडीच्या घटकपक्षांमधील धुसफूस उघड झाली असतानाच लॉकडाऊन शिथिलेतवरूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
Read More » -

दुकानांवरील निर्बंध न उठवल्यास येत्या निवडणुकीत राज्यातील सत्ताधाऱ्यांवर बहिष्कार टाकू, दुकानदार संघटनेचा इशारा
बिगर अत्यावश्यक दुकानांच्या विचित्र वेळांमुळे व्यापाऱ्यांनी पंचवीस टक्के दुकाने बंद ठेवली आहेत. तर विकेंडला दुकाने बंद आणि लोकांची पर्यटनस्थळांवर गर्दी…
Read More » -

बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी राहत असलेली अल्टामाऊंट रोडवरील ‘पृथ्वी अपार्टमेंट्स’ इमारत सील
बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी राहत असलेली दक्षिण मुंबईतीस अल्टामाऊंट रोडवरील ‘पृथ्वी अपार्टमेंट्स’ नावाची इमारत सील केली आहे. ते राहत असलेल्या…
Read More » -

उडान योजनेअंतर्गत नवी १०० विमानतळे सुरू करण्याचे उद्दिष्ट
उडान योजनेअंतर्गत मध्य प्रदेशातून भारतातील आठ मार्गांवर विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी…
Read More » -

मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनने चांगला जोर पकडला
मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनने चांगला जोर पकडला आहे. सक्रिय झालेल्या मान्सूनमुळे १२ ते १५ जुलैदरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात…
Read More » -

मुंबईत आकर्षण ठरलेल्या एका मराठी माणसाने निर्मिती केलेल्या विजेवर चालणार्या बारा बग्ग्या सध्या टाळेबंदीमुळे अडचणीत
एकेकाळी मुंबईची ओळख असलेली व्हिक्टोरिया न्यायालयाच्या आदेशानंतर साधारण २०१५ पासून घोड्यांवर अत्याचार होतो, या कारणास्तव प्राणिप्रेमींनी आक्षेप घेतल्याने घोड्यांनी ओढली…
Read More » -

ते लहान आहेत, त्यांच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही,राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी कुणाला हाणला हा टोला
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये पाठीत खंजीर खुपसला जातोय, असं वक्तव्य केलं होतं. नाना पटोले यांच्या…
Read More »