स्थानिक बातम्या
-

नारळी पौर्णिमेला शहरातील मांडवी किनारी समुद्राला जिल्हा पोलीस दलाकडून नारळ अर्पण
नारळी पौर्णिमेला शहरातील मांडवी या ठिकाणी जिल्हा पोलीस दलाकडून समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, शहर पोलीस…
Read More » -

खेड ते दापोली रस्त्यावर बहिरवली फाट्याजवळ एका भरधाव डंपरची एसटी बसला धडक
खेड ते दापोली रस्त्यावर बहिरवली फाट्याजवळ एका भरधाव डंपरने एसटी बसला धडक दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, एसटी चालकाने…
Read More » -

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला ना. उदय सामंत ह्यांची भेट
आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी कोल्हापूर दौऱ्याच्या निमित्ताने सुप्रसिद्ध संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला…
Read More » -

लांजा तालुक्यातील कणगवली शिंदेवाडी येथे तरुणाने गुरांच्या गोठ्यात गळफास घेऊन केलीआत्महत्या
लांजा तालुक्यातील कणगवली शिंदेवाडी येथे गुरुवारी दुपारी सुमारे २.३० च्या सुमारास २८ वर्षीय तरुणाने गुरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची…
Read More » -

चिपळूण शहरातील उड्डाण पुलाच्या सुरक्षिततेसाठी जाळीचा उतारा
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण शहरात सुरू असलेल्या उड्डाण पूल बांधकामात आवश्यक त्या सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या जात नसल्याने अपघात बडत आहेत.…
Read More » -

टॅडेम सायकलवरून ७ राज्यांचा ४२ दिवसांचा प्रवास!
मे महिन्यात, उष्णतेचा कडाका आणि काही ठिकाणी पावसाने चिखल झालेले रस्ते तरीही हार न मानता पूर्व ते पश्चिम असा तब्बल…
Read More » -

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा दणदणीत मोर्चा
रत्नागिरी : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही राज्य शासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने आज…
Read More » -

दिल्लीतील स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाला भिले गावच्या सरपंच अदिती गुडेकर विशेष अतिथी
दिल्ली येथे १५ ऑगस्ट रोजी होणार्या स्वातंत्र्यदिनी कार्यक्रमास भिले गावच्या सरपंच अदिती अविनाश गुडेकर यांची विशेष अतिथी म्हणून निवड झाली…
Read More » -

रत्नागिरी जिल्हा परिषदेने प्राथमिक शाळांना ८४ दिवसांची सुट्टया देवू केल्या, मात्र आदेश ७६ सुट्ट्यांचा
इयत्ता पहिली व दुसरीसाठी रविवार वगळून ७६ सुट्ट्या द्याव्यात, असे राज्य शैक्षणिक संशोधन व परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी २…
Read More » -

राजापूर तालुक्यातील दोनिवडेतील बेपत्ता वृद्धाचा मृतदेह अर्जुना नदीत आढळला
राजापूर पोलीस ठाण्यात बेपत्ता म्हणून नोंद असलेल्या तालुक्यातील दोनिवडे गावातील सुरेश सदाशिव बेंद्रे (६५) यांचा मृतदेह बुधवारी सकाळी अर्जुना नदीपात्रात…
Read More »