स्थानिक बातम्या
-

आमदार किरण सामंत यांनी सुशोभीकरण कामाबद्दल केले राहुल पंडित यांचे कौतुक
रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील प्रभाग क्र १० मधील श्री देव भैरी मार्गावरील खालची आळी मुरलीधर मंदिर परिसरातील सुशोभीकरणाची पहाणी राजापूर लांजा…
Read More » -

गुहागर तालुक्यातील रानवी येथील कातळ सड्यावर सहा कातळशिल्पांच्या प्रतिकृती आढळल्या.
निसर्ग संरक्षणासाठी गेल्या वर्षापासून धडपडत असलेल्या येथील सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थेच्या तीन सदस्यांना जंगल भ्रमंतीदरम्यान गुहागर तालुक्यातील रानवी येथील…
Read More » -

कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघाचा 22 फेब्रुवारी रोजी मासिक स्नेह मेळावा “गाव तिथे ज्येष्ठ नागरिक संघ” संकल्पना राबविण्यासाठी विशेष मोहीम राबविणार
रत्नागिरी : कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचा मासिक स्नेह मेळावा शनिवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी चार वाजता कुवारबाव…
Read More » -

रत्नागिरी जिल्हयातील एका तालुक्यातील वसतीगृहामध्ये वास्तव्यास असलेल्या तीन अल्पवयीन विद्यार्थिनींनी फिनेल प्राशन केल्याने खळबळ.
रत्नागिरी जिल्हयातील एका तालुक्यातील वसतीगृहामध्ये वास्तव्यास असलेल्या तीन अल्पवयीन विद्यार्थिनींनी फिनेल प्राशन केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे. या…
Read More » -

गुरु-शिष्य परंपरेला बाधा येता कामा नये शिक्षकांवरचा विश्वास अबाधित राहिला पाहिजे – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी, :- विद्यार्थी हे पालकांपेक्षाही शिक्षकांचे जास्त ऐकत असतात त्यामुळे गुरु-शिष्य परंपरेला बाधा येता कामा नये. समाजाचा, विद्यार्थ्यांचा शिक्षकांवरचा विश्वास…
Read More » -

रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या मणक्याचे ऑपरेशन
रत्नागिरी-शिरगाव येथील राहणार्या नैना मयेकर या गेल्या सहा महिन्यांपासून पाठिशी नस दबल्याने आजारी होत्या. त्यामुळे त्यांना त्यांच्या पायात मुंग्या व…
Read More » -

राज्यात फळ निर्यातीसाठी तीन क्लस्टर
*मुंबई : राज्यातून फळ निर्यातीला चालना मिळावी म्हणून जळगावात केळी, चंदगडमध्ये काजू आणि विदर्भातील नागपूर, अमरावती आणि वर्धा येथे संत्रा…
Read More » -

खेड तालुक्यातील आंबवली-बिजघर येथे अपघातात रिक्षाचालक जखमी.
खेड तालुक्यातील आंबवली-बिजघर फाट्यानजिक बुधवारी सायंकाळच्या सुमारास एका डंपरने रिक्षाला दिलेल्या धडकेत रिक्षाचालक गंभीररित्या जखमी झाला. अपघातात रिक्षाचेही नुकसान झाले…
Read More » -

रत्नागिरी लायन्स क्लबचे पाच जणांना सेवा पुरस्कार जाहीर.
दरवर्षी लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे समाजाकरिता योगदान देत असलेल्या पाच व्यक्तींचा गौरव लायन्स सेवा पुरस्कार देवून करण्यात येतो. लायनेस्टिक वर्ष…
Read More » -

उष्मा वाढत असल्याने जगबुडी नदीपात्रातील पाण्याची पातळी घटतेय.
खेड तालुक्यात यंदा समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने जगबुडी नदीपात्रासह नारिंगी नदी व ग्रामीण भागातील नद्यांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा झाला होता. सद्यस्थितीत…
Read More »