स्थानिक बातम्या
-

महर्षी कर्वे महिला महाविद्यालयाचा BCA निकाल जाहीर
महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी येथे चालवण्यात येणाऱ्या बीसीए या पदवी अभ्यासक्रमाचा शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चा अंतिम निकाल नुकताच जाहीर…
Read More » -

पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांचा दौरा
रत्नागिरी, दि. १८ : राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे…
Read More » -

विधानभवनातील राड्याबाबत राज ठाकरेंचे आव्हान! म्हणाले, स्वतःच्या लोकांवर कारवाई करून दाखवा
मुंबई : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेवर…
Read More » -

रत्नागिरी तालुक्यातील निवळी परिसरातील शिंदे वाडी येथे तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोघांचा मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील निवळी परिसरातील शिंदे वाडी येथे साफसफाई करत असताना तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. ही घटना…
Read More » -

मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाट बनतोय कचर्याचा अड्डा.
मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणावर सातत्याने घडणार्या अपघातांमुळे घाट चर्चेत आलेला असतानाच नव्या समस्येची भर पडली आहे. कचरा विल्हेवाटीसाठी…
Read More » -

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2025 अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 20 ऑगस्ट.
रत्नागिरी, दि.18 : महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2025 साठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 20 ऑगस्ट असून,…
Read More » -

सैनिकी मुलांचे वसतिगृह चिपळूण येथे २६ जुलै रोजी कारगिल दिवस.
रत्नागिरी, दि. १८ : भारतीय सैन्यांनी सन १९९९ मध्ये कारगिल सेक्टर मध्ये झालेल्या ऑपरेशन विजय मध्ये पाकिस्तानी सैन्याच्या विरुध्द मिळविलेल्या…
Read More » -

वित्त विभागाने नकारघंटा दिल्याने फणस संशोधन केंद्र दापोली तालुक्यातील वाकवली येथे होणार
फणसासाठी कोकण विभागात स्वतंत्र संशोधन केंद्र उभारणे शक्य नसल्याचा स्पष्ट अभिप्राय राज्याच्या वित्त व नियोजन विभागाने दिला आहे. त्यामुळे डॉ.…
Read More » -

लांजा तालुक्यात कासारी-मुचकुंदी उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार.
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात कासारी-मुचकुंदी उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा झाली असून, या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या आर्थिक व…
Read More » -

सावकार व मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून महिलांची आर्थिक पिळवणूक, जनता दल सेक्युलरची मागणी.
जिल्ह्यात सावकार आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांनी धूमाकूळ घातला आहे. अव्वाच्या सव्वा दराने कर्जाची वसुली करून महिलांची पिळवणूक केली जाते. त्यामुळे…
Read More »