स्थानिक बातम्या
-

खेड येथे मंदिराचा कळस धुण्यासाठी चढलेल्या तरुणाचा तोल गेल्याने उंचावरून पडून मृत्यू
खेड येथील भरणे रविवारी दुपारी एक दुःखद घटना घडली . श्री देवी काळकाई मंदिराच्या कळसावर स्वच्छतेसाठी चढलेले रमेश बाळा फागे…
Read More » -

जीएसटी सुधारणांमुळे मध्यमवर्गीयांना फायदा होणार
जीएसटी सुधारणांमुळे मध्यमवर्गीयांना फायदा होणार आहे22 सप्टेंबरपासून जीएसटीचे प्रत्यक्ष परिणाम दिसून येतील. अंदाजानुसार 4 सदस्यीय कुटुंबाला दर महिन्याला 1000 ते…
Read More » -

नाट्यप्रयोगातून मिळालेल्या नफ्यातून भातगाव तिसंग नं. २ शाळेला मदत
पंचऋषी सहकार मंडळ भातगाव तिसंग वाडीच्या वतीने सादर केलेल्या “उंबरठा होता साक्षीला” या नाट्य प्रयोगातून मिळालेल्या नफ्यातून जिल्हा परिषद भातगाव…
Read More » -

राजापूर तालुक्यात 6 जि. प. गट तसेच 12 पंचायत समिती गणांच्या रचनेनंतर त्यावर घेण्यात आलेल्या सर्वच्या सर्व म्हणजे 13 हरकती प्रशासनाकडून फेटाळण्यात आल्या
स्थानिक स्वराज्य संस्थेतर्गत जिल्हा परिषद गटासह पंचायत समिती गणांच्या पुनर्रचनेत राजापूर तालुक्यात 6 जि. प. गट तसेच 12 पंचायत समिती…
Read More » -

आता स्थानिक मच्छीमारांसमोर अवैध मासेमारीचं आव्हान
नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीला सुरुवात करुन अवघा महिनाभर उलटलेला असतानाच महाराष्ट्राच्या सागरी हद्दीमध्ये इतर राज्यांमधील मच्छीमार बोटींनी प्रवेश केला आहेकायद्यानुसार महाराष्ट्राच्या…
Read More » -

माळशेज घाटात दगड कोसळून पर्यटकाचा मृत्यू
पुण्यातील तरूणाचा माळशेज घाटात डोक्यावर पडून मृत्यू झाला आहे. काल सायंकाळी माळशेज घाटात ४८ पर्यटक आले होते. घाटात फिरत असताना…
Read More » -

दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. निहा आनंद साळवी यांची निवड
गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील गोळप सडा साळवी नगर रत्नागिरी दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळाची सभा नुकतीच उत्साहात झाली. या सभेत दुर्गादेवी नवरात्रोत्सव…
Read More » -

रत्नागिरी विभागातील चिपळूण आगारामध्ये तब्बल 30 सीएनजी बसेस दाखल
पर्यावरण रक्षणासाठी सीएनजी परिवर्तन एसटी बसेस चालवण्याचा निर्णय राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आगारामध्ये जुन्याच…
Read More » -

मंत्रीमंडळात अर्ध्याहून अधिक मंत्री आका, फडणवीस मोठे आका, -माजी आमदार बच्चू कडू
पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर अडीच वर्षानी दौऱ्यावर गेले हा नेपाळचा परिणाम आहे. मोदी यांना भीती वाटत आहे की…
Read More » -

कुर्ला टू वेंगुर्ला…चित्रपट प्रत्येक कोकणी माणसाने पाहिला पाहिजे…
कुर्ला टू वेंगुर्ला…हा चित्रपट प्रत्येक कोकणी माणसाने पाहिला पाहिजे आणि इतरांना पाहायला सांगितले पाहिजे…. कारण…1) या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदा कोकणचा…
Read More »