स्थानिक बातम्या
-

द्रष्ट्या अभ्यासकाचा साक्षात्कार म्हणजे अमृतानुभव-डॉ. चंद्रशेखर भगत
रत्नागिरी : नारायण पाटणकर यांनी २७ वर्षांत सुमारे चार हजार पानांचे अध्यात्मिक लिखाण केले. ते स्वतः लेखक, प्रतिभावंत कवी, द्रष्टे…
Read More » -

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा, यंदा विद्यार्थ्यांची लवकरच कसोटी; १०वी अन् १२वी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर
पुणे: एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे दहावी (SSC)आणि बारावी बोर्डाच्या (HSC) परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बारावी बोर्ड…
Read More » -

गेले काही दिवस रखडलेला वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश अखेरीस झाला, खेडमध्ये रामदास कदम यांना रोखण्यात भाजप यशस्वी होणार
गेले काही दिवस रखडलेला आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेला मनसेचे माजी नेते वैभव खेडेकर यांचा भारतीय जनता पक्षातला प्रवेश…
Read More » -

जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत जीजीपीएस शाळा अजिंक्य
रत्नागिरी : नुकत्याच झालेल्या शालेय क्रिडा स्पर्धांमधील क्रिकेट खेळात रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या जीजीपीएस शाळेच्या १४ वर्षांखालील संघाने बाजी मारत जिल्हास्तरीय…
Read More » -

रत्नागिरी पोलिसांची माणुसकी, एक दिवसाच्या पोलीस बांधवांच्या पगारातून रत्नागिरी जिल्हा पोलीसांनी “मुख्यमंत्री सहायता निधी” साठी ₹10,62,095/- चे दिले योगदान.
रत्नागिरी पोलिसांनी आपल्या कर्तव्यांबरोबर सामाजिक बांधिलकी ही जपली आहे नुकतेच राज्यातील मराठवाडा व विदर्भ येथील शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्ती मुळे अतोनात…
Read More » -

रत्नागिरीच्या विकासासाठी मुंबईस्थित मंडळासमवेत ना. उदय सामंत ह्यांचा संवाद
_____ दादर (पूर्व), मुंबई येथे रत्नागिरी–संगमेश्वर येथील मुंबईस्थित मंडळांच्या सभेला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री…
Read More » -

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच्या सुमारास नातुनगर (ता. खेड) येथे मर्सिडीज बेंझ गाडी अचानक आग लागून भस्मसात
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर काल पहाटेच्या सुमारास नातुनगर (ता. खेड) येथे एका मर्सिडीज बेंझ गाडीला अचानक लागलेली आग खेड…
Read More » -

डॉ. विवेक नातू यांचे विंचू दंशावरील प्रतिविषावर संशोधन
विंचू दशावरील प्रतिविषावर संशोधन करणारे डॉ. विवेक नातू यांचा रामपूर मार्गताम्हाणे पत्रकार संघाच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला. स्व. डॉ. तात्यासाहेब…
Read More » -

रानडुक्करांकडून भातशेतीचे प्रचंड नुकसान
पावसाने थोडी उसंत घेतल्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र भात कापणीची तयारी सुरू झाली आहे. मात्र कापणीयोग्य झालेल्या भाताची रानडुक्करांकडून नासधूस होत आहे.…
Read More » -

पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने महिलावर्गामध्ये नाराजी
वाशिष्ठी नदीत पाण्याचा विसर्ग करा, असे पत्र नगर परिषदेने कोळकेवाडी धरण व्यवस्थापनाला दिले आहे. सध्या नदी कोरडी पडत असल्याने त्याचा…
Read More »