स्थानिक बातम्या
-

वेदांत आजही जीवनदृष्टी देणारा मार्ग
रत्नागिरी : “प्रत्येक मनुष्य हा जीवनात आनंद मिळविण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. वेदांत दर्शन जरी प्राचीन असल्याचे वाटत असले आणि ते…
Read More » -

चरवेली ते कापडगाव दरम्यान जयगड ते कर्नाटक जाणाऱ्या एलपीजी गॅस टँकरमधून अचानक गॅस गळती
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान चरवेली ते कापडगाव दरम्यान जयगड ते कर्नाटक जाणाऱ्या एलपीजी गॅस टँकरमधून…
Read More » -

राज ठाकरे आणि फडणवीस टायमिंग साधण्यात माहिर – उदय सामंत
राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही टायमिंग साधण्यात माहिर आहेत. या भेटीत काय चर्चा झाली, हे तेच सांगू…
Read More » -

चिपळूण तालुक्यातील खडपोली येथील गाणे-राजवाडी जंगलात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या दोन आदिवासी अल्पवयीन मुलींचा अचानक मृत्यू
चिपळूण तालुक्यातील खडपोली येथील गाचिपळूण तालुक्यातील खडपोली येथील गाणे-राजवाडी जंगलात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या दोन आदिवासी अल्पवयीन मुलींचा अचानक मृत्यूणे-राजवाडी जंगलात…
Read More » -

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी
सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा महत्त्वपूर्ण निर्णय *मुंबई, — यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री…
Read More » -

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेतजास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे- पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी, दि. 21 :- गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचे निर्देश पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने दिले…
Read More » -

आणीबाणी काळात कारावास भोगलेल्या व्यक्तीच्या हयात जोडीदारांनामानधन मिळण्याकरिता 25 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करा
रत्नागिरी, दि. 21 ):- आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेली व्यक्ती 2 जानेवारी 2018 पूर्वी हयात नसल्यास त्याच्या पश्चात हयात जोडीदार पती/पत्नी…
Read More » -

जनसमर्थ पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड/पीक कर्ज उपलब्ध
रत्नागिरी, दि. 21 :- जनसमर्थ केसीसी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्याकरिता नवीन पोर्टल सुरु केले आहे. या पोर्टलमध्ये…
Read More » -

सिंधुरत्न समृध्द योजनेच्या फलनिष्पत्तीबाबत आढावा बैठकजिल्ह्याच्या दरडोई उत्पन्न वाढीसाठी योजना ; स्थानिक रोजगारात वाढ – जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह
रत्नागिरी, दि. 21 : गेल्या तीन वर्षापासून रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये आर्थिक विकास व्हावा व जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढावे, यासाठी…
Read More » -

पालकमंत्री नितेश राणे यांच्या आक्रमक होत मटका अड्ड्यावर घातली धाड, सिंधुदुर्ग पोलिस यंत्रणेच्या निष्क्रीयतेची लक्तरे वेशीवर
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील महायुती सरकारचे हे सुशासन आहे. आमच्या राज्यात अवैध धंद्यांना अभय नाही असे खडे बोल सूनावतानाच…
Read More »