स्थानिक बातम्या
-

प्रकाशनाचे प्रवाह बदलत राहणार ते अपरिहार्य आणि आवश्यक ही आहे .नव्या युगातील डिजिटल माध्यमाचा प्रभावी उपयोग करत बदलत्या प्रवाहांचे स्वागत करण्यासाठी सज्जता हवी. _:दीपक पटवर्धन
नाशिक येथील विश्व मराठी संमेलनात प्रकाशनातील बदलते प्रवाह ह्या परिसंवादात रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालया चे अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी साहित्यात…
Read More » -

रत्नागिरी – रत्नदुर्ग किल्ला वरील श्री भगवती देवीचा होळी उत्सव २ मार्चला
रत्नागिरी – रत्नदुर्ग किल्ल्यावर विराजमान असलेल्या श्री भगवती देवीचा पारंपरिक होळी उत्सव यंदा २ मार्च रोजी उत्साहात साजरा होणार आहे.…
Read More » -

मुंबई–गोवा महामार्गाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या दोन ठेकेदार कंपन्यांवर दंडात्मक कारवाई
रत्नागिरी : मुंबई–गोवा महामार्गाचे काम करण्यात वर्षानुवर्षे दिरंगाई करणाऱ्या दोन मोठ्या ठेकेदार कंपन्यांविरोधात राज्य सरकारने कठोर पावले उचलत दंडात्मक कारवाईचे…
Read More » -

कोकणातील पहिल्या मानाच्या चिपळुणातील श्रीदेवी करंजेश्वरीच्या शिमगोत्सवाला प्रारंभ
चिपळूण : कोकणातील पहिला मानाचा शिमगोत्सव अशी ओळख असलेल्या चिपळूण शहरातील गोवळकोट येथील श्रीदेवी करंजेश्वरी व श्री देव सोमेश्वर यांच्या…
Read More » -

शिक्षक हे विद्यार्थ्याचे आदर्श असतात : सौ. दाक्षायणी बोपर्डीकर
रत्नागिरी दि.१: बीएडमध्ये शिकताना जे शिकवले जाते ते शिक्षक म्हणून काम करताना आचरणात आणावे शिक्षक म्हणून वर्गात जाताना पूर्ण तयारी…
Read More » -

आर एच पी फाउंडेशनच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना मिळाली निओ मोशनच्या यांत्रिक व्हीलचेअर
. अती तीव्र दिव्यांग व्यक्ती म्हटली की डोळ्यासमोर येते ती दुसऱ्यावर अवलंबून असणारी व्यक्ती.आणि त्यामुळे संपूर्ण कुटुंब दिव्यांग होत.पण या…
Read More » -

स्वच्छता हा संस्कार बनविण्यासाठी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान च्या वतीने रत्नागिरी व देवरुख शहरांमध्ये स्वच्छता अभियान
रत्नागिरी : डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडाच्या वतीने महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी तथा नारायण विष्णू धर्माधिकारी यांच्या…
Read More » -

मध्य पूर्व या देशांमध्ये संभाव्य युद्धजन्य परिस्थिती अनुषंगाने
मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी…
Read More » -

नाटे पोलिसांची गुटख्यावर मोठी कारवाई
राजापूर : शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या गस्तीदरम्यान नाटे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यात विमल पान मसाला आणि प्रतिबंधित सुगंधी…
Read More » -

मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम
गावखडी /रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेतसेच दि.3 मार्च रोजी स.7वा .श्री…
Read More »