महाराष्ट्र
-

पांगरे बुद्रुक येथे महिलांच्या सुरक्षेसंदर्भात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे जनजागृती कार्यक्रम
रत्नागिरी, दि. 18 ):- राजापूर तालुक्यातील पांगरे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात 17 सप्टेंबर रोजी “महिलांची सुरक्षा” आणि “पीडित भरपाई योजना” या…
Read More » -

राज्यपाल आचार्य देवव्रत यांची संस्कृतमधून शपथ भारतीय ज्ञान परंपरेसाठी प्रेरक – संचालक प्रा. दिनकर मराठे
रत्नागिरी, दि. 18 ):- राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा शपथविधी राजभवनामध्ये पार पडला. विशेष आणि लक्षणीय बाब म्हणजे राज्यपाल आचार्य देवव्रत…
Read More » -

महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या हद्दीत तुकडेबंदी नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती!
पुणे : महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायत यांच्या हद्दीमध्ये तुकडेबंदी कायद्याची अंमलबजावणी केली जाणार नाही, असा निर्णय राज्य शासनाने घेतल्याची माहिती…
Read More » -

जनता कोमात, मंत्री-अधिकारी जोमात! सरकारी पैशावर आलिशान गाड्या घेता येणार, किती लाख रुपये मिळणार?
मुंबई : एकीकडे राज्यावर आर्थिक संकट असल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे राज्य सरकारचे मंत्री आणि अधिकाऱ्यांना आलिशान गाड्या मिळणार आहेत.…
Read More » -

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली,
दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व.मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. अज्ञातांनी या पुतळ्यावर…
Read More » -

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंगफेक, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, “स्वतःच्या आई वडिलांचं नाव घ्यायची लाज वाटणाऱ्या बेवारस..”
शिवाजी पार्क : मुंबईतल्या शिवाजी पार्क परिसरात असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात समाज कंटकांनी रंग फेकल्याची धक्कादायक घटना समोर…
Read More » -

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी नागपुरात काँग्रेसचे अनोखे आंदोलन!
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भाजपने देशभरात सेवा पखवाडा आणि जनकल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करत जल्लोष साजरा केला,…
Read More » -

शिवभोजन थाळी केंद्र चालकांचे थकलेले दोनशे कोटी सरकार देणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय!
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी योजना महायुती सरकारच्या काळात रखडली आहे. फेब्रुवारी महिन्यापासून शिवभोजन…
Read More » -

महानगरपालिकेच्या निवडणुका अखेरच्या टप्प्यात; मुंबई महापालिकेची निवडणूक जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात?
BMC Election मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत सर्व निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश दिल्याने राज्य निवडणूक आयोगाने तीन टप्प्यांमध्ये…
Read More » -

परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले अध्यक्ष
ब्राह्मण समाजाच्या कल्याणासाठी असलेल्या भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. अजित पवार गटाचे आशिष दामले…
Read More »