महाराष्ट्र
-

20 दिवसांपूर्वीच विकत घेतली थार, ताम्हिणी घाटातील 500 फूट खोल दरीत कोसळली, भीषण अपघातात चौघे ठार
पुण्याहून कोकणाकडे जाताना रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात एक भीषण अपघात झाला. या अपघातात काळ्या रंगाची थार गाडी ताम्हिणी घाटातील 500…
Read More » -

ट्रॅव्हल्सच्या डिक्कीचा दरवाजा थेट रिक्षात घुसला,जीवलग मैत्रीणींचा गळा कापल्या गेल्याने मृत्यू!
छत्रपती संभाजीनगर : मध्य प्रदेशमधील कुबेरेश्वर धाम येथे दर्शन करून परतणाऱ्या दहा जणांच्या रिक्षाला बुधवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन…
Read More » -

अंतर्गत फोडाफोडीमुळे एकनाथ शिंदे यांची दिल्लीत अमित शहा यांच्याकडे धाव
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांची नवी दिल्लीत अचानक भेट घेतली.…
Read More » -

घरमालक-भाडेकरू वाद आता संपुष्टात येणारकेंद्र सरकारने ‘नवीन भाडे करार २०२५’ लागू केला
शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने आपलं घर सोडून दुसऱ्या शहरात भाड्याने राहणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या वाढत्या…
Read More » -

*मोठी बातमी! निवडणूक आयोगाचे दोन पत्र, *नगरपरिषद निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाची सर्वात मोठी अपडेट*
डमी उमेदवारांच्या उमेदवारीवर टांगती तलवार नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशीच निवडणूक आयोगाच्या दोन पत्रांमुळे उमेदवारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय.…
Read More » -

८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे वीस आमदार फुटत होते पण नंतर पॅचअप-उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मोठा गौप्यस्फोट
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मात्र यातच, महायुतीतील नाराजीनाट्य समोर…
Read More » -

मुंबईत लवकरच ड्रोनद्वारे घरपोच डिलिव्हरी सेवा!
मुंबईत लवकरच दैनंदिन गरजेच्या, पॅकेज्ड आणि ई-कॉमर्स वस्तूंची ड्रोनद्वारे घरपोच डिलिव्हरी केली जाणार आहे. मुंबईतील गृहसंकुलांमध्ये ठरवून दिलेल्या ठिकाणी ड्रोन्सच्या…
Read More » -

५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही, सर्वोच्च न्यायालय
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पुर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार राज्यात नगरपालिका आणि…
Read More » -

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
इयत्ता ५वी व ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.ही…
Read More » -

मुख्यमंत्री म्हणाले की, जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनण्यामागचे राज आजपर्यंत कोणी समजू शकले नाही- उद्धव ठाकरे
आपले मुख्यमंत्री म्हणाले की, जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनण्यामागचे राज आजपर्यंत कोणी समजू शकले नाही. बिहारच्या निवडणुकीत जे…
Read More »