महाराष्ट्र
-

टपाली मते, मतदान यंत्रांमधील मतांमध्ये तफावत कशी? शिवसेना ठाकरे गटाचा सवाल!
मुंबई : महाविकास आघाडीकडून ईव्हीएमविरोधात मोहीम उघडण्यात आली असून यासंदर्भात शिवसेनेकडून (उद्धव ठाकरे) सादरीकरण करण्यात आले. मतदानाच्या दिवशी शेवटच्या दोन…
Read More » -

तीनही पक्षांमधून मंत्रिपदाचे चेहरे कोण असण्याची शक्यता.
देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने विधिमंडळ नेतेपदी निवड होणे…
Read More » -

माजी आमदार वैभव नाईक यांनी फेर मतमोजणीसाठी अर्ज दाखल करणार नाहीत.
माजी आमदार वैभव नाईक यांनी फेर मतमोजणीसाठी अर्ज दाखल करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. यांचं कारणंही नाईक यांनी सांगितलं आहे.शिंदे…
Read More » -

नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला!
लोकसभेतील सचिवालयाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खुर्चीत अदलाबदल करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या शेजारी बसणाऱ्या गडीकरींना 58…
Read More » -

बहिणींना या दिवशी मिळणार 2100 रुपयांचा हप्ता! भाजपाने स्पष्ट केली भूमिका!!
मुंबई : राज्यात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या असून पुन्हा एकदा राज्यात बहुमताने महायुतीचे सरकार आले आहे. मात्र अद्याप राज्यात…
Read More » -

विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे आणि ज्येष्ठ माध्यम सल्लागार श्री. जयू भाटकर यांनी घेतली राज्यपालांची सदिच्छा भेट.
राजभवन येथे महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल मा. श्री. सी. पी. राधाकृष्ण यांची, ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि…
Read More » -

मनसे नेते अविनाश जाधव यांचा राजीनामा मागे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष राज ठाकरे…
Read More » -

मनसेचे ठाणे, पालघरचे जिल्हाध्यक्ष असलेले अविनाश जाधव यांचा आपल्या पदाचा राजीनामा.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आठवड्याभराचा कालावधी होऊन गेला आहे. पण अद्यापही राज्यात सत्तास्थापन झालेली नाही किंवा सर्वात जास्त…
Read More » -

संगमेश्वर रेल्वे स्थानकात तीन गाडयांना ३१ डिसेंबर पर्यंत थांबा न दिल्यास येत्या २६ जानेवारी रोजी बेमुदत उपोषणास बसण्याचा निसर्गरम्य चिपळूण/संगमेश्वर ग्रुपचा इशारा संदेश जिमन
मुंबई:- गेल्या 24 जुलै रोजी संयुक्त बैठकीत तीन गाड्यांच्या थांब्या बाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देणाऱ्या कोकण रेल्वे प्रशासनाने 5…
Read More » -

आरटीआय कायद्याची महाराष्ट्रात दुर्दशा; सर्वाधिक अपिले, तक्रारी प्रलंबित!
पुणे : माहिती अधिकार कायद्याच्या (आरटीआय) माध्यमातून लोकशाच्या दृष्टीने पारदर्शकता वाढवणे गरजेचे असताना आपण विकलांगतेकडे चाललो आहोत. राजकीय अनास्थेचा फायदा…
Read More »