महाराष्ट्र
-

पावसमध्ये मोबाईल टॉवरच्या बॅटर्या चोरीला, अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल.
रत्नागिरी तालुक्यातील पावस गोडबोलेवाडी येथे मोबाईल टॉवरच्या बॅटर्या चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना २८ डिसेंबर २०२४…
Read More » -

राजन साळवी यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत-विनायक राउत.
शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे नाराज असल्याची चर्चा आहे. ते भाजपच्या वाटेवर असल्याचेही बोलले जाते. त्यात त्यांनी…
Read More » -

महाबळेश्वरला सहलीला आलेल्या जालन्याच्या 18 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली.
महाबळेश्वरला सहलीसाठी आलेल्या जालन्यातील 18 विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडली. यामध्ये 10 विद्यार्थिनींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना तातडीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल…
Read More » -

भाजपाचे उद्या 5 जानेवारी रोजी राज्यव्यापी विशेष सदस्य नोंदणी अभियान
भाजपा संघटन पर्व प्रभारी आ. रविंद्र चव्हाण यांची माहिती एकाच दिवशी 25 लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट भारतीय जनता पार्टीच्या सदस्य…
Read More » -

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवडणूक विजयाला न्यायालयात आव्हान!ईव्हीएममुळे…
नागपूर : विधानसभा निवडणुकीत निवडणुकीत घोळ झाल्याची शंका काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांना आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून हस्तक्षेप करण्यात आल्याचा आरोप…
Read More » -

इयत्ता सहावीमध्ये प्रवेशासाठी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 18 जानेवारीला
रत्नागिरी, दि. 3 : इयत्ता सहावीमध्ये प्रवेशासाठी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025 ही 18 जानेवारी रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये तालुका…
Read More » -

अभिनेते नसीरुद्दीन शहा आणि अभिनेत्री रत्ना पाठक शहा पहिल्यांदाच रत्नागिरीत….
दिनांक ३ आणि ४ फेब्रुवारी या दोन दिवसांमध्ये आर्ट सर्कल फाउंडेशन आयोजित नाट्य महोत्सव सादर होत आहे. मोटली प्रॉडक्शन्स निर्मित…
Read More » -

लांजा शहरातून जाणार्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवले
. लांजा शहरातून जाणार्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात अडथळा ठरणार्या संपादित जागेतील इमारती, दुकाने, टपर्या गुरूवारी पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आल्या.…
Read More » -

महावितरणचे सरकारी कार्यालयात स्मार्ट मीटर बसवण्याचे काम प्रगतीपथावर.
महावितरणने शासकीय कार्यालयामध्ये स्मार्ट मीटर लावण्याची मोहीम हाती घेतली असून रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ५ हजार ५६९ स्मार्ट मीटर बसवून झाले…
Read More » -

प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या ग्राहकांवर दंडात्मक कारवाई, एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांचे सुतोवाच!
मुंबई : प्रतिबंधित प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापराविरोधातील कारवाई पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे. प्रतिबंधित प्लास्टिक विरोधातील कारवाई सुरू…
Read More »