महाराष्ट्र
-

जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसवण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली.
जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसवण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे. ३० जूनपर्यंत ही मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार…
Read More » -

मंत्री गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणीप्रकरणी अटक!
सातारा : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला शुक्रवारी खंडणी स्वीकारताना पोलिसांनी अटक केली. गोरेंकडे या महिलेने आरोप…
Read More » -

आता वर्ग दोनच्या जमिनीही तारण ठेवता येणार, महसूलमंत्र्यांचा निर्णय.
शेतकर्यांच्या हितासाठी जिल्हा बँका शेतकर्यांना कर्जपुरवठा करतात. मात्र, भोगवटा वर्ग-२ जमिनीवर बोजा आकारता येत नसल्याने शेतकर्यांना कर्जापासून वंचित रहावे लागते.…
Read More » -

भाडेवाढीमुळे अनेक प्रवाशांनी लाडक्या ‘लालपरी’कडे फिरवली पाठ.
आर्थिक तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारने भाडेवाढ केली. या भाडेवाढीने महामंडळाच्या उत्पन्नात भर पडण्याऐवजी एसटीच्या प्रवासी संख्येत मोठी…
Read More » -

नितेश राणे यांना मंत्रिपदावरून दूर करावेविनायक राऊतांचा राज्यपालांकडे अर्ज; आमदारकी रद्द करण्याची मागणी
मंत्रिपदाच्या शपथेचे उल्लंघन करणाऱ्या नितेश राणे यांना राज्यपालांनी मंत्रिपदावरून दूर करावे, नितेश राणे यांची आमदारकी रद्द करावी, अशा प्रकारची मागणी…
Read More » -

कोकण रेल्वेच्या दुपदरी मार्गाचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे, खासदार रवींद्र वायकर यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी.
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने महाराष्ट्रात रेल्वेच्या कारभारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा, त्याचा प्रमाणे…
Read More » -

स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेच्या नूतन वास्तूचा भूमिपूजन समारंभ दि.२३ मार्च २०२५ रोजी ना.डॉ.उदयजी सामंत यांच्या शुभहस्ते
स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेच्या नूतन वास्तू निर्माण कार्याचा शुभारंभ रविवार दि.२३ मार्च २०२५ रोजी ना.डॉ.उदयजी सामंत, उद्योगमंत्री महाराष्ट्र तथा पालकमंत्री रत्नागिरी…
Read More » -

देवरूख मातृ मंदिर येथे प्रथमच डायलिसिस केंद्र उपलब्ध होणार.
देवरूख येथे प्रथमच डायलिसिस केंद्र उपलब्ध होणार आहे. मातृमंदिर आणि चाळके किडनी फाउंडेशन यांच्या सहकार्याने अत्यल्प दरात ही सुविधा उपलब्ध…
Read More » -

रत्नागिरी जिल्ह्यात सात वर्षांत ४६ जणांवर वन्यप्राण्यांचा हल्ला.
गेल्या सात वर्षांत जिल्ह्यात वन्यप्राण्यांनी ४६ जणांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. या हल्ल्यात चौघांचा मृत्यू झाला असून, ४१…
Read More » -

नेस्ट २०२५ परीक्षा!!
१२ वी विज्ञान (पीसीबीएम् विषयांसह) उत्तीर्ण उमेदवारांसाठी ५ वर्षे कालावधीच्या एम.एस्सी. इंटिग्रेटेड कोर्ससाठी प्रवेश. नॅशनल एन्ट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट-२०२५ ( NEST-२०२५)…
Read More »