महाराष्ट्र
-

मुंबई विमानतळावरील धावपट्ट्या बंद.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानळावरील धावपट्ट्या पावसाळ्यापूर्वी देखभाल-दुरुस्तीसाठी बंद करण्यात येणार आहेत. ही धावपट्टी ८ मे रोजी सकाळी…
Read More » -

जर राज ठाकरे तेव्हा पक्षाचे अध्यक्ष झाले असते तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते- रामदास कदम
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर राजकीय नेते मंडळींच्या प्रतिक्रिया येत आहेत. आता शिवसेना…
Read More » -

सातासमुद्रापार मराठीचा डंका! ‘स्थळ, ‘जुनं फर्निचर’सह यासह चार चित्रपटांची कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड!
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes Film Festival) तीन मराठी चित्रपटांची निवड…
Read More » -

भाजप महाराष्ट्रात संघटनबांधणीला नवे बळ, ९६३ मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण.
भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संघटन विस्तारात ऐतिहासिक घोडदौड २५८ नव्या मंडळांची स्थापना, ९६३ कार्यरत मंडळांतून पक्षशक्ती अधिक भक्कम…
Read More » -

वार्याचा वेग मंदावल्याने पाच दिवसानंतर मच्छीमारी बोटी समुद्रात.
उत्तरेकडून गेले काही दिवस वेगवान वारे वाहत होते. यामुळे मासेमारी करणार्या नौका सुरक्षिततेसाठी आंजर्ले खाडी व हर्णे बंदरात नांगरून ठेवण्यात…
Read More » -

लोटेतील कंपनीत साहित्य चोरी, दोघेजण गजाआड
तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील विनती ऑरगॅनिक्स कंपनीच्या स्टोअरच्या गोडावूनमधून २ लाख ७२ हजार ६४६ रुपयांच्या साहित्य चोरीप्रकरणी येथील पोलिसांनी अमित…
Read More » -

आम्ही प्रेमाने सगळे ऐकू, पण सक्ती कराल तर मुळासकट उखडून फेकू, उद्धव ठाकरे यांचा इशारा.
शालेय शिक्षणात हिंदी भाषा पहिलीपासून सक्तीची करण्याच्या सरकारच्या धोरणाविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हिंदीची सक्ती…
Read More » -

“शिवसेनेने आम्हाला दोन वेळा धोका दिला”, राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होताच मनसे नेत्याचा दावा!
: प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची नुकतीच एक मुलाखत घेतली आहे.…
Read More » -

पूर्वा किनरे, आकांक्षा कदमला शिवछत्रपती पुरस्कार प्रदान
रत्नागिरी : राज्य शासनाचा मानाचा समजला जाणारा शिवछत्रती पुरस्कार रत्नागिरीच्या आकांक्षा कदम व पूर्वा किनरे यांना जाहीर करण्यात आला होता.…
Read More » -

तुम्ही खाताय तो आंबा कसा पिकवला जातोय? आरोग्यासाठी हानिकारक रसायनांचा वापर!
. पुणे : सध्या आंबाचा हंगाम सुरू असून, ते मोठ्या प्रमाणात कृत्रिमरीत्या पिकविले जातात. यासाठी काही विक्रेत्यांकडून कॅल्शियम कार्बाईड आणि…
Read More »