देश विदेश
-

भिकारी ते करोडपती; वाचा मुंबईतील सर्वात श्रीमंत भिकाऱ्याची अचंबित करणारी कहाणी!.
मुंबई :* स्वप्नांची नगरी, जेथील प्रत्येक कोपऱ्यावर एखादं वेगळं स्वप्न उभं राहतं आणि प्रत्येक चेहऱ्यामागे दडलेली असते एक अनोखी कहाणी.…
Read More » -

हल्ल्याच्या तपासाला वेग! पहलगामप्रकरणी ‘एनआयए’कडून गुन्हा दाखल!!
नवी दिल्ली :* पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) औपचारिकपणे हाती घेतला आहे. या हल्ल्यासंबंधी पुरावे शोधण्यासाठी तपास…
Read More » -

पहलगाम हल्ल्याचा तपास एनआयएकडे, गृहमंत्रालयाचा महत्त्वाचा निर्णय!
केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला आहे. गृह मंत्रालयाने याबाबत अधिकृत परिपत्रक…
Read More » -

जगातील हवामानशास्त्रज्ञ चिंतेत, आगामी तीन महिन्यांत जगभरात तापमान आणखी वाढणार!.
मुंबई :* पुढील तीन महिन्यांत जगभरात तापमानातील वाढ अधिक तीव्र होणार असल्याचा अंदाज जागतिक हवामानशास्त्र संघटनेने वर्तवला आहे. उत्तर दक्षिण…
Read More » -

देशाचे पंतप्रधान देश बांधण्याचे काम करत आहेत, पण नितेश राणे देश तोडण्याचे काम करत आहेत-महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान.
महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नितेश राणे यांच्यावर शनिवारी टीका केली आणि ते नेहमीच असे द्वेषपूर्ण भाषणे देतात…
Read More » -

मेधा पाटकर यांना अटकेनंतर दिलासा; मानहानी खटल्यातील शिक्षा स्थगित!
नवी दिल्ली :* दिल्लीचे नायबराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी दाखल केलेल्या मानहानी खटला प्रकरणात सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार सामाजिक कार्यकर्त्या मेधा…
Read More » -

पर्यटकांना वाचविताना मृत्युमुखी पडलेल्या काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला एकनाथ शिंदे यांच्याकडून पाच लाखाची मदत.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्यावेळी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता पर्यटकांच्या रक्षणासाठी धावून जाणारा सय्यद आदिल हुसैन शाह या…
Read More » -

पहलगामधील दहशतवादीआसिफ शेख याच्या घरी तपासणी करण्यासाठी गेलेल्या पोलीस व अधिकाऱ्यांच्या समोर घरात झाला बॉम्बस्फोट.
पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संरक्षण यंत्रणा आता अॅक्शन मोडवर आहे. एनआयएने (राष्ट्रीय तपास यंत्रणा) जम्मू-काश्मीर पोलिसांबरोबर मिळून तपास सुरू केला…
Read More » -

पाकव्याप्त काश्मीर (पीओके) च्या पंतप्रधानांचे भारताविरुद्ध एक भडकाऊ विधान , या हल्ल्याचे समर्थन.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम याठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आणखी बिघडले आहेत. आता पाकिस्तानकडून वादग्रस्त विधाने दिली जात आहेत.पाकव्याप्त…
Read More » -

चुकून सीमा ओलांडणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाला पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान बॉर्डरवर मोठी घटना घडली आहे. सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाला पाकिस्तानी सैन्याने बुधवारी ताब्यात घेतल्याची माहिती…
Read More »