-
स्थानिक बातम्या

काश्मीर पर्यटनासाठी गेलेले जिल्ह्यातील 42 जण सुखरुप व सुरक्षित जिल्हा प्रशासन संपर्कात – जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह.
रत्नागिरी, दि. 23 : पहलगाम/काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या जिल्ह्यातील 42 पर्यटकांशी संपर्क झाला असून, सर्व पर्यटक सुखरुप व सुरक्षित आहेत.…
Read More » -
स्थानिक बातम्या

पतीत पावन मंदिर येथे सकल हिंदू समाज बैठक
रत्नागिरी: पेहलगाम इथल्या दहशतवादी हल्यानंतर रत्नागिरीतील सकल हिंदू समाज मार्फत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी त्याठिकाणी निष्माप बळी गेलेला लोकांना…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीतील प्राचीन विठ्ठल मंदिराच्या सुशोभीकरणासाठी ₹3 कोटींचा निधी; ना. उदय सामंतांची घोषणा.
आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी विठ्ठल मंदिर संस्था, रत्नागिरी…
Read More » -
महाराष्ट्र

केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा- राज ठाकरे.
मनसे नेते राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन पहलगाम दहशदवादी हल्ल्यामधील जीव गमावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच केंद्र…
Read More » -
महाराष्ट्र

रवी गिते यांची कोकण विभागीय माहिती उपसंचालकपदी पदोन्नती. कोंकण विभागीय माहिती उपसंचालक पदाचा स्विकारला पदभार
*नवी मुंबई, दि. 23 एप्रिल :– माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील वरिष्ठ अधिकारी रवी गिते यांनी आज कोकण विभागीय माहिती उपसंचालक…
Read More » -
स्थानिक बातम्या

दापोली शहरातील श्री गोपाळकृष्ण ग्रामीण सहकारीपतसंस्थेत रक्कम न भरता पसार झालेल्या संशयितास अटक.
दापोली शहरातील श्री गोपाळकृष्ण ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात जमा केलेली पिग्मीची रक्कम भरण्यासाठी आलेल्या पिग्मी एजन्टची नजर चुकवून ती रक्कम…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात गोंधळ : मद्यधुंद तरुणाची नर्सेस व सुरक्षा रक्षकांशी धक्काबुक्की, पोलिसांत गुन्हा दाखल.
रत्नागिरीजिल्हा शासकीय रुग्णालयातील बालरोग विभागात मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली. दारूच्या नशेत एका तरुणाने नर्सेस व रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांशी वाद…
Read More » -
देश विदेश

जोपर्यंत इस्लाम टिकेल तोपर्यंत कोणतेही राज्य, जग सुसंस्कृत होणार नाही-निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन
जोपर्यंत इस्लाम टिकेल तोपर्यंत कोणतेही राज्य, जग सुसंस्कृत होणार नाही, असे परखड मत निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी मांडले…
Read More » -
देश विदेश

पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानने फेटाळली,
जम्मू काश्मीरच्या पहलागमजवळ दहशतवादी हल्ला झाला असून यात २६ पर्यटकांचा मृत्यू झालाय. या हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नसल्याचं पाकिस्तानचे संरक्षण…
Read More » -
स्थानिक बातम्या

“कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू !” अभियानाला १ मेपासून होणार सुरुवात.
अभियानात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांचे आवाहन रत्नागिरी : राज्य पाणी पुरवठा व…
Read More »