-
स्थानिक बातम्या

मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग पवित्र दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन
दि आर्टऑफ लिव्हिंग तर्फे महाराष्ट्रात सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा रत्न नगरीत दाखल.शेकडो भाविकांनी घेतले दर्शनकाल संध्याकाळी अंबर हॉल मध्येरत्नागिरी मधील…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी शहरातील राजीवडा परिसरातून अल्पवयीन मुलाला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले.
रत्नागिरी शहरातील राजीवडा परिसरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या अपहरण करण्यात आले. अपहरणाची ही घटना मंगळवारी दुपारी १.४५ च्या सुमारास घडली.…
Read More » -
महाराष्ट्र

रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावलेंची अघोरी पूजा?
रायगड :* शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांच्यावर केलेल्या आरोपांनी खळबळ…
Read More » -
महाराष्ट्र

शिवसेनेच्या मेळाव्यात राज ठाकरेंसोबतच्या युतीसंदर्भातील काही निर्णयाची घोषणा होणार?
शिवसेना वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरेंचा आज मेळावा पार पडणार असून, यावेळी राज ठाकरेंसोबतच्या युतीसंदर्भातील काही निर्णयाची घोषणा होणार का?याकडे सर्वांचं…
Read More » -
स्थानिक बातम्या

शाळा सुरू झाल्या तरी शाळा इमारतीच्या दुरूस्तीची प्रतीक्षा कायम.
नव्या शैक्षणिक वर्षापूर्वीच पालकमंत्री उदय सामंत यांनी लक्ष घालून जिल्हा नियोजनामधून सन २०२४-२५ या वर्षात शाळा दुरूस्तीसाठी ३ कोटी ६३…
Read More » -
स्थानिक बातम्या

-
स्थानिक बातम्या

मुसळधार पावसाचा महावितरणला मोठा फटका, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विभागात ९८,४०० वीजग्राहक होते अंधारात.
गेले चार दिवस कोसळणार्या मुसळधार पावसाचा परिणाम महावितरण कंपनीला मोठा फटका बसला आहे. वादळी वारा व पावसामुळे कोकण परिमंडळातील रत्नागिरी…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्या वंदे भारतचे स्वातंत्र्यदिनीचे बुकींग ५८ दिवस आधीच फुल्ल.
गतवर्षी प्रमाणेच यावर्षीही १५ ऑगस्ट रोजी धावणारी मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ५८ दिवस आधीच हाऊसफुल्ल झाली आहे. रिग्रेटचा शेरा मिळत…
Read More » -
स्थानिक बातम्या

गावात नेटवर्क नसल्याने महावितरणाने स्मार्ट मीटर बसविण्याचे काम थांबविले.
महावितरणकडून जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसवण्याच्या कार्यवाहीला प्रारंभ करण्यात आला. आतापर्यंत सुमारे ६ हजार स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत पण त्या…
Read More » -
महाराष्ट्र

हिंदीच्या निर्णयाविरोधात सार्वत्रिक संताप! शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक वर्तुळातून टीकेची झोड!!
मुंबई :* इयत्ता पहिली ते पाचवीसाठी अन्य भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यासाठी किमान २० विद्यार्थ्यांची अट घालून शिक्षण विभागाने अप्रत्यक्षरित्या…
Read More »