-
महाराष्ट्र

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांना अलर्ट!
नागपूर : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यभरात पुन्हा एकदा मोसमी पाऊस सक्रीय झाला आहे. त्यामुळे कोकण, मराठवाडा…
Read More » -
महाराष्ट्र

मराठा समाजाच्या नेत्यांनी अभ्यास करून मागणी करावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधव एकवटले आहेत, मुंबईमध्ये आंदोलन होणार आहे.यावर प्रतिक्रिया देताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
Read More » -
स्थानिक बातम्या

टोल’मधील झोल! चाकरमान्याकडूनच पोलखोल,शासनाकडून टोल माफी पण प्रत्यक्षात ऑनलाईन वसुली,
कोकणात गणपती सणासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना शासनाने टोलमाफी केली असताना देखील अनेक चाकरमान्यांकडून पास घेऊन देखील ऑनलाइन वसुली केले जात असल्याचे…
Read More » -
स्थानिक बातम्या

चारित्र्याच्या संशयावरून नेपाळी कामगाराने केली पत्नीची हत्या
देवगड तालुक्यातील नाद येथे एका नेपाळी कामगाराने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.…
Read More » -
स्थानिक बातम्या

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयमोटार वाहन निरीक्षकांचा माहे सप्टेंबरचा दौरा
रत्नागिरी, दि. 28 ) : उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक यांचा माहे सप्टेंबर 2025 या कालावधीतील जिल्ह्यातील…
Read More » -
स्थानिक बातम्या

गणेशोत्सवासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांनीॲग्रीस्टॅक योजनेमध्ये नोंदणी करुन फार्मर आयडी काढा-जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह
रत्नागिरी, दि. 28 ) : गणेशोत्सवासाठी गावाकडे येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेमध्ये नोंदणी करून फार्मर आय डी काढून घ्या, असे…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी तालुका व शहर कार्यकारणी बैठक मोठ्या उत्साहात संपन्न…
➡️ शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना उपनेते तथा मा.आमदार श्री सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रत्नागिरी…
Read More » -
स्थानिक बातम्या

आयटीआय दापोली आयएमसीसाठी तात्पुरत्या स्वरुपात लिपिक टंकलेखक३ सप्टेंबरपर्यंत अर्ज करा
रत्नागिरी, दि. 28 : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दापोली येथे केंद्र शासन पुरस्कृत पब्लिक प्रायव्हेट पार्टनशिप अंतर्गत संस्था व्यवस्थापन समिती (आयएमसी)…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी उक्षी-करबुडे घाटात रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी गाडीचा अपघात…
वांद्री-उक्षी-मिरजोळे-रत्नागिरी महामार्गावरील उक्षी-करबुडे घाटात एका चारचाकी गाडीचा अपघात झाला. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती छोट्या दरीत कोसळली. या अपघातात गाडीत असलेले…
Read More » -
स्थानिक बातम्या

महाराष्ट्रातील अनोखं गाव! एकाही घरात नाही गणपतीचा फोटो, लग्नपत्रिकेवरही छापत नाही चित्र,
. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील ‘कोईळ’ हे गाव. या गावाने आजही आपला ऐतिहासिक वारसा जपला आहे. गेल्या 600 वर्षांपासून कोईळ…
Read More »