
नाटकाचा प्रयोग सुरू असताना पंख्याचे पाते निखळून पडले ,सुदैवाने कोणीही जखमी नाही
रत्नागिरीच्या सावरकर नाट्यगृहासाठी गेले काही महिने दुरुस्तीच्या नावावर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च झाला आहे असे असताना आज सायंकाळी नाट्यप्रयोग सुरू असतांना भरती छताला टांगलेल्या पंख्याचे एक पातेखाली निखळून पडले सुदैवाने त्यात कोणी प्रेक्षक जखमी झाला नाही परंतु या घटनेमुळे नगरपरिषदेचा कारभार चव्हाट्यावर आला आहेदुरुस्तीवर होणारा पैसा योग्य तरेने खर्च होतो आहे का ?असा प्रश्न निर्माण झाला आहे