राजापूर रेल्वेस्टेशन ते जांभळीतिठा रस्त्याची दयनीय अवस्था*

मुंबईकर चाकरमान्यांची राजापुरातील प्रवासाची सुरूवात धक्के खातच होत असल्यो चाकरमान्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. राजापूर रेल्वेस्टेशन ते जांभळीतिठा रस्त्याची दयनीय अवस्था झाली असल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.राजापूर रेल्वेस्टेशन ते जांभळीतीठा या रस्त्यामधील सुमारे १ किमी रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button