८ ते १० फेब्रुवारीला जिल्ह्यातील सरपंच निवडणूक , ४७९ सरपंच बसणार

रत्नागिरी –८ते १० फेब्रुवारी मध्ये जिल्ह्यातील सरपंच निवडणूक घेण्याचे निवडणूक आयोगाने आदेश दिले आहेत
त्या प्रमाणे जिल्हायातील त्या त्या तालुक्यातील निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांनी या तीन दिवसात आपले पुरेसे कर्मचारी वर्ग बघून सरपंच पदाच्या निवडणुका घ्यावयाच्या आहेत
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button