
पहले मंदिर फिर सरकार’ म्हणणारे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री झाल्यावर लोकांना मंदिरात जाऊ देत नाहीत मनसेचा आरोप
पहले मंदिर फिर सरकार’ म्हणणारे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री झाल्यावर लोकांना मंदिरात जाऊ देत नाहीत, अशा शब्दात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी निशाणा साधला. भाजप आणि वंचित बहुजन आघाडी पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मंदिर प्रवेशासाठी आक्रमक झाले आहेत.
www.konkantoday.com