पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी काळभैरव जयंती निमित्त रत्नागिरी चे ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.


राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी काळभैरव जयंती निमित्त रत्नागिरी चे ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी मनोभावे पूजा अर्चना करून सर्वांना उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी आणि मनःशांती लाभो अशी श्री भैरीबुवा चरणी प्रार्थना केली.

या प्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष मुन्नाशेठ सुर्वे, श्री. सुदेश मयेकर, श्री. बिपीन बंदरकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button