भरीव पगारवाढ करूनदेखील काही कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असल्याने एसटीचा संप संपत नाही -पालकमंत्री व परिवहन मंत्री अनिल परब

एसटी कामगारांच्या बाबतीत आम्ही नेहमी सहानुभूतीने विचार केला आहे एसटी नुकसानीत असताना देखील पहिल्या टप्प्यात जवळपास एक्केचाळीस टक्क्यांची भरघोस पगारवाढ केलेली आहे कामगारांशी सतत संपर्क ठेवून देखील काही कामगार विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असल्याने एसटीचा संप संपत नाही आम्ही आमच्या परीने व शासनाच्या परीने प्रयत्न करीत असल्याचे परब यांनी सांगितले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button