रत्नागिरी तालुक्यात ५३ पैकी ४५ग्रामपंचायती सेनेचे सरपंच बसणार- नामदार उदय सामंत

रत्नागिरी तालुक्यात ५३ पैकी ४५ग्रामपंचायती सेनेचे सरपंच बसणार असून तालुक्यातील मिऱ्या, काळबादेवी, व कोतवडा या ग्रामपंचायती मध्ये चमत्कार होणार असल्याची असणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
त्याच प्रमाणे मिऱ्या, कोतवडे, काळबादेवी या ग्रामपंचायती मध्ये चमत्कार घडणार असून तिथेही सेनेचा सरपंच बसेल.
तर काळबादेवी ग्रामपंचायतीतील सेनेचे सदस्य तीन, दुसरे ही दोन सेनेचे आहेत तर तीन परिवर्तन पॅनलचे असे असताना तिथे भाजपचे किती सदस्य निवडून आले हा प्रश्नच आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button