मास्क न लावणाऱ्या ६८ रत्नागिरी करांवर कारवाईचा बडगा

रत्नागिरी शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होताना दिसत आहे. त्यामुळे रत्नागिरी नगर पालिकेने कडक पावले उचलली असून, मास्क न घालणाऱ्यांना दणका दिला. अवघ्या सहा दिवसांत मास्क न लावणाऱ्या ६८ जणांविरुद्ध कारवाई करून ३४ हजार रुपये दंड वसूल केला आहे. कोरोनाचा रोखण्यासाठी मास्क अनिवार्य असल्याने पालिकेची ही मोहीम पुढे सुरूच राहील.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button