मुंबई महानगर प्रदेशच्या प्राधिकरणाखाली आजुबाजूचा परिसर येणार ः राज्य शासनाचा निर्णय

मुंबई ः मुंबई महानगर प्रदेशाला लागून असलेल्या पालघर, रायगड, वसई, पेण, खालापूर, अलिबागच्या उर्वरित भागाचा सुनियोजित विकास करण्यासाठी या सर्व भागांचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याविषयी अधिसूचना विधानसभेत मंजूर करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हद्दीवाढीची अधिसूचना मांडल्यानंतर सत्ताधारी आमदारांसह, कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांनी त्यात काही सुधारणा सुचविल्या आणि ही अधिसूचना मंजूर करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button