ratnagirinews
-
स्थानिक बातम्या

काही जिल्हा परिषद सदस्य मुदत संपूनही शासकीय निवासस्थाने सोडेनात?
रत्नागिरी : जिल्हा परिषद सदस्यांची मुदत 20 मार्च रोजी संपल्यानंतर रत्नागिरी टीआरपी येथील निवासस्थानेही खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.…
Read More » -
स्थानिक बातम्या

काळबादेवीत धूपप्रतिबंधक बंधार्यासाठी साडेसात कोटी : ना. सामंत
रत्नागिरी : तालुक्यातील काळबादेवी गावाला गेल्या काही वर्षापासून पावसाळ्यात तुफानी लाटांचा सामना करावा लागत आहे. या किनार्याची मोठी धूप होत…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात मे महिन्यात कृषी महोत्सव
रत्नागिरी : जिल्ह्यात मे महिन्यात कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी…
Read More » -
स्थानिक बातम्या

मोदी सरकारच्या गरीब कल्याण योजनेद्वारे ७५९ लाख मे. टन अन्न-धान्याचे वितरण- अँड. दिपक पटवर्धन
कोरोना काळात कोणताही गरीब उपाशी झोपू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे मार्च २२…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटू लागल्या,ग्रामीण भागात सिलिंडरसाठी लागतात एक हजार रुपये
महागाईने अक्राळविक्राळ स्वरूप धारण करीत हातावर पोट असलेली सर्वसामान्य जनता व मध्यमवर्गीयांना जगणे मुष्किल केलेले असताना केंद्र व राज्यातील सत्ताधारी…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकणातील शेतकरी बागायतदारांना जनरल दराने वीज आकारणी करण्याचा डाव,कोकणातील बागायतदार शेतकर्यांवर अन्याय
शासनाकडे कोकणवासीय आग्रहाने कोणतीच मागणी करत नाही अथवा आंदोलने करून मागण्या करत नाही, शासनाने काही निर्णय चांगले घेतले असे शेतकरी…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीकर पुन्हा अनुभवणार ‘तिमिरातूनी तेजाकडे’ जाणारा प्रवास
रत्नागिरी : रत्नागिरीतील नावाजलेली सामाजिक संस्था “जाणीव फाऊंडेशन”ने अल्पावधीतच अत्यावश्यक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवून जनतेच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीत जाणीव फाऊंडेशनतर्फे २६ रोजी ‘तिमिरातूनी तेजाकडे’ कार्यक्रम
रत्नागिरीतील जाणीव फाऊंडेशन या संस्थेतर्फे तिमिरातूनी तेजाकडे हा श्रवणीय कार्यक्रम आयोजित केला आहे. स्नेहज्योती निवासी अंध विद्यालयाचे विद्यार्थी हा कार्यक्रम…
Read More » -
स्थानिक बातम्या

अखेर वांद्री उक्षी ग्रामस्थांच्या प्रयत्नानंतर बावनदी गाळ उपसाला सुरुवात
गेल्या अनेक वर्ष बावनदी पात्रातील गाळ उपसण्यासाठी वांद्री उक्षी ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू होते. अखेर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब आणि…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

आम्हाला हनुमान चालीसा पाठ आहे असे म्हणत, संजय राऊत यांनी चालीसा ऐवजी हनुमान स्त्रोत्र म्हटले
हनुमान चालिसा आणि भोंग्यावरून सुरू असलेले राजकारण उभा महाराष्ट्र पाहतोय. निवडणुकीच्या तोंडावर साऱ्याच राजकीय पक्षांनी एकेका दैवताला निवडणुकीच्या फडात उभा…
Read More »