Ratnagiri
-
स्थानिक बातम्या

सिंधुदुर्गमधील लाॅकडाऊन टप्याटप्याने शिथील केले जाईल
सरकारने राज्यात 30 एप्रिल पर्यत लाॅकडाऊन जाहीर केले असले तरी सिंधुदुर्गमधील लाॅकडाऊन टप्याटप्याने शिथील केले जाईल; मात्र सीमाबंदी कायम रहाणार…
Read More » -
स्थानिक बातम्या

विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्याला अटक
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर केवळ अत्यावश्यक सेवेच्या वस्तूंचा वाहतुकीला परवानगी दिलेली आहे असे असतांना एका वाहनचालकाने सेवेच्या पासचा गैरवापर केल्याबद्दल त्यांच्या विरोधात…
Read More » -
लेख

चिमुकलीला काय माहीत ..?
चिमुकलीला काय माहीत…तिचा बाबा किती कष्ट करतो,कुटुंबासाठी दिवस रात्र तो झटतो… चिमुकलीला काय माहीत…तिचा बाबा किती अपमान पचवतोमुलांच्या स्वप्नांसाठी रोज…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोरोना रुग्णसंख्येनुसार रत्नागिरी, सिंधुदुर्गचा ऑरेंज झोन मध्ये समावेश
कोरोना रुग्णसंख्येनुसार महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. 15 पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्हे रेड झोन,15 पेक्षा कमी रुग्ण…
Read More » -
स्थानिक बातम्या

मासळी मिळू लागलीम्हणून मालकाने खलाशांना रत्नागिरीहून बोलावले ,पण त्यांना व्हावे लागले क्वारंटाइन
मालवण परिसरात समुद्रात मासळी मिळू लागल्याचा रिपोर्ट आल्यानंतर मालवणातील ट्रॉलर मालकाने रत्नागिरीत गावाला गेलेल्या आपल्या दहा -बारा खलाशांना बोलावून घेतले…
Read More » -
स्थानिक बातम्या

१४एप्रिलनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील व्यवस्था कशी राहणार,नागरिकांना वेळोवेळी माहिती दिली जाणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सध्या सुरू असलेली करोना प्रतिबंधासाठीची संचारबंदी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे येत्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

शिवखोल- राजिवडा, साखरतर, अलसुरे आदि भागातील नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण
जिल्हयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ज्या भागात आढळले त्या शिवखोल- राजिवडा, साखरतर, अलसुरे आदि ठिकाणी 3 किलोमीटर परिघ क्षेत्रात कोरोना विषाणूबाधित…
Read More » -
स्थानिक बातम्या

दापोली बुरोंडी येथील होमक्वारंटाइन मृत पावलेल्या व्यक्तीचा कोरोना टेस्ट अहवाल निगेटिव्ह,दापोलीकरांना दिलासा
दापोली बुरोंडी येथील होम क्वारंटाइन करून ठेवलेल्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला होता.ही व्यक्ती काही दिवसांपूर्वी मुंबई घाटकोपर येथून गावी बुरोंडी…
Read More » -
स्थानिक बातम्या

लॉकडाउनच्या काळात विनाकारण बाहेर पडणार असाल तर जाताना गाडी घेऊन जाल आणि येताना चालत परत याल
रत्नागिरी जिल्ह्यात व शहरात पूर्णपणे लॉक डाउन जाहीर झालेले आहे तरी देखील दुचाकी व चार चाकी वाहने घेऊन अनेक नागरिक…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्हा बंदीच्या काळात चाकरमान्यांची कोकणात येण्यासाठी धडपड
कोरोनाने मुंबईत थैमान घातल्याने व मुंबईत जागेची अडचण असल्याने कोकणातील चाकरमानी गावात येण्याच्या मनस्थितीत आहेत मात्र रेल्वे बस वाहतूक बंद…
Read More »