Konkannews
-
स्थानिक बातम्या

निसर्ग चक्रीवादळात ४७ उपकेंद्रांपैकी ४६ उपकेंद्रे सुरू करण्यास महावितरणला यश
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने अनेक ठिकाणी विजेची यंत्रणा विजेचे खांब कोसळल्याने तारा तुटल्याने ठप्प झाले होते. जिल्ह्यातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी…
Read More » -
स्थानिक बातम्या

निसर्ग चक्रीवादळ ग्रस्तांना आतापर्यंत सात कोटींहून अधिक भरपाईचे वाटप – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांचे जनजीवन लवकरात लवकर सुरळीत व्हावे यासाठी शासन गतिमान पद्धतीने काम करीत असून वाढीव…
Read More » -
स्थानिक बातम्या

राजापूरजवळील मुंबई-गोवा महामार्गावरील अर्जुना नदीवरील नव्या पुलाचे काम अंतिम टप्प्याकडे
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत राजापूर येथे अर्जुना नदीवर नव्याने उभारण्यात येत असलेल्या पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. हा पुल…
Read More » -
स्थानिक बातम्या

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69 टक्क्यांवर,दिवसभरात 19 जण कोरोनामुक्त
रत्नागिरी (जि.मा.का.) दि. 13–आज दिवसभरात 19 रुग्ण कोरोनामुक्त झाले . यामुळे एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 279 इतकी झाली आहे.…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात कोरोना टेस्टलॅब सुरू करण्याचे मुंबई हायकोर्टाचे सरकारला निदेॅश
रत्नागिरीतील कोरोना टेस्टलॅबच्या संदर्भात रत्नागिरीतील नागरिक खलिल वस्ता यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत वस्ता यांच्यावतीने रत्नागिरीचे…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

हवा तेज चल रही है उद्धवराव, खुर्सी संभालो,भाजपा नेते अतुल भातखळकर
महाविकास आघाडी सरकारमध्ये मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला काही महत्व आहे की नाही, निर्णय प्रक्रियेत पक्षाला स्थान कुठे आहे, पक्षाची ध्येय-धोरणे बेदखल…
Read More » -
स्थानिक बातम्या

विजेच्या वाहिनीचा धक्का लागून प्रौढाचा मृत्यू
दापोली शहराजवळील गिम्हवणे येथे एका ५५ वर्षीय व्यक्तीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना दि. १० रोजी सायंकाळी ६ वाजता…
Read More » -
स्थानिक बातम्या

लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर अनेक गोष्टींवरील निर्बंध उठलेले असताना नाभिक समाजावरच अन्याय का ?
राज्य सरकारने आता अनेक व्यवसायांना सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी सलून व्यवसाय सुरू करण्यास अजूनही परवानगी दिलेली नाही. याच…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाने ५ हजार कोटींचा मदत द्यावी -रामदास आठवले
निसर्ग चक्रीवादळाचा कोकणाला मोठा फटका बसला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील शेती घरे आणि मालमत्तेचे २० हजार कोटींपेक्षा अधिक नुकसान…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

तर १५ जूनपासून राज्यातील सर्व सलून व्यवसायिक शासन परवानगीशिवाय स्वतःच दुकाने सुरू करणार
राज्यातील सलून व्यवसायास २१ मे रोजी सुरू करण्यास दिलेली परवानगी ३१ मे रोजी सुधारित आदेश काढून रद्द केल्याने महाराष्ट्र नाभिक…
Read More »