konkanews
-
स्थानिक बातम्या

एसटी वेळेवर येत नाही म्हणून कर्ली रावणंगवाडीतील विद्यार्थ्यांची 5 किमीची पायपीट
देवरूख : देवरूख-कर्ली या मार्गावर सुटणार्या फेर्या वेळेत नसल्याने येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेकवेळा कर्ली रावणंगवाडी येथील विद्यार्थ्यांना…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकणातील पहिल्या डीआरटीबी केंद्राचा क्षयरोग रुग्णांना दिलासा
रत्नागिरी : कोकणातील पहिले डीआरटीबी केंद्र चिपळूण येथे सुरू झाल्यानंतर क्षयरोग रुग्णांना दिलासा मिळाला आहे. या केंद्रामुळे जिल्हा क्षयरोगमुक्त होण्यास…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

बंडखोर आमदारांनी समोरा समोर यावं, मी या क्षणाला मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे -मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भावनिक साद
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी भावनिक संवाद साधला.मी कुणाला भेटत नाही…
Read More » -
स्थानिक बातम्या

राजापुरात स्थलांतराच्या नोटिसा मिळाल्या, पण भूखंड मिळेनात
राजापूर : पावसाळ्यात राजापूर शहरात भरणार्या पुराचा धोका लक्षात घेता तहसील प्रशासनाने पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. मात्र,…
Read More » -
स्थानिक बातम्या

मंडणगडमध्ये महाराष्ट्र बँकेची शाखाच नाही अन् खाते खोलण्याचा तगादा; मुख्याध्यापकांना जावे लागतेय खेड, दापोलीत
मंडणगड : बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेची मंडणगड तालुक्यात कोठेही शाखा नसताना सर्व शाळांना बँकेत खाते अनिवार्य असण्याची सक्ती करण्यात…
Read More » -
स्थानिक बातम्या

वन्य प्राण्यांकडून नुकसान झाल्यास मिळणार भरपाई
रत्नागिरी : शासनाच्या नव्या नियमावलीनुसार शेतीउपयुक्त साहित्य अथवा मालमत्ता आदींचे नुकसान प्राण्यांकडून झाल्यास त्याची भरपाई देण्यात येणार आहे. या बदलाची…
Read More » -
स्थानिक बातम्या

सावधान! मुंबई-गोवा महामार्ग चिखलमय झाल्याने अपघात
चिपळूण : ऐन पावसाळ्यात रस्त्यावर मातीचा भराव टाकल्यामुळे चिपळूण शहरातील शिवाजीनगर ते डीबीजे महाविद्यालयापर्यंतचा मार्ग चिखलमय झाला आहे.मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण…
Read More » -
स्थानिक बातम्या

खोपी येथील डुबी नदीवरील पुलाचे बांधकाम रखडले
खेड : तालुक्यातील खोपी कुंभाडसह जावळीच्या खोर्यातील वीस-पंचवीस गावांना जोडणार्या डुबी नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी मंजूर झाला. ठेकेदार…
Read More » -
स्थानिक बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जगाच्या कानाकोपर्यापर्यंत पोहोचणे आवश्यक : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत; डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रकाशन समितीच्या सहा ग्रंथांचे प्रकाशन
रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर थोर विचारवंत होते. त्यांचे विचार जगाच्या कानाकोपर्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीत शिवसेनेकडून विरोधकांना धक्का देण्यासाठी रणनीती
रत्नागिरी : नगर परिषद निवडणुकीची आरक्षण प्रक्रिया नुकतीच पार पडली. त्यानंतर आता निवडणुकीच्या तयारीला रंग चढू लागला आहे. शिवसेनेने विरोधी…
Read More »