पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ एप्रिलला सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार

कोरोना व्हायरसने भारतामध्ये थैमान घातलं आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. ३ मेनंतर पुढची दिशा काय असणार? याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ एप्रिलला सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मुख्यमंत्र्यांशी बोलतील.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button