Uncategorised
-
सर्व मागण्या मान्य, सरकारने अध्यादेशही काढला; थोड्याच वेळात जरांगे-पाटलांची विजयी सभा
राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मध्यरात्री अध्यादेश देखील काढला. या अध्यादेशात सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात…
Read More » -
गुगलनेही दिल्या भारताला 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा; बनवलं खास डूडल!
भारत आज आपला 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा करत आहे. गुगलनेही प्रजासत्ताक दिनानिमित्त डूडल बनवले आहे. ज्यामध्ये त्याने…
Read More » -
पालघरच्या समुद्र किनारी ‘अफगाणी’ चरसची पाकिटे ? ८० लाख रुपयांचा चरस विक्री करताना मच्छीमार ठाणे पोलिसांच्या जाळ्यात
मुंबईमध्ये चरस विक्री करण्यासाठी आलेल्या एका मच्छिमाराकडून ८० लाख रुपयांचे चरस ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त केले. अभय पागधरे…
Read More » -
श्वानांचा पाठलाग करत चक्क बिबट्या राजापूर पाेलिस स्थानकात
श्वानांचा पाठलाग करत चक्क बिबट्या राजापूर पाेलिस स्थानकात शिरल्याचा प्रकार बुधवारी मध्यरात्री घडला. या बिबट्याने एका श्वानाला उचलून नेल्याचा प्रकार…
Read More » -
मराठा कुणबी / कुणबी मराठा ११ व्यक्तींना व कुणबी व्यक्तींना ४लाख ७ हजार ४५२ जात प्रमाणपत्रे वितरित
*रत्नागिरी, दि. २५ (जिमाका) : जिल्हयामध्ये मागील ३ महिन्यापासुन विभागीय आयुक्त कोकण विभाग डॉ.महेद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी एम.…
Read More » -
३५ वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान, ‘आरटीओ’ कार्यालयाच्या पहिल्या मजल्याचे उद्घाटननागरिकांना त्रास नाही, सुविधा मिळणारी यंत्रणा उभी करा- पालकमंत्री उदय सामंत
*रत्नागिरी, दि. २५ (जिमाका)- नाक्यावर उभं राहण्यापेक्षा वेगळं काही काम करुन नागरिकांसाठी सुविधा निर्माण करणं हे देखील आरटीओं चे काम…
Read More » -
चार लाखाच्या कर्जापोटी २२ लाखांची वसुली
व्यवसायासाठी ३ लाख ९० हजार रूपयांचे दोन टप्प्यात घेतलेले कर्ज फेडताना खेर्डीतील अनधिकृत सावकाराने २२ लाखांची वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार…
Read More » -
कुटुंबियांसह आ. राजन साळवींनी घेतली पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट
रत्नागिरीच्या निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी केलेल्या चौकशी व कारवाईनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजापूरचे आमदार राजन साळवी हे…
Read More » -
संदीप उर्फ बावा नाचणकर यांची भाजप जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती.
रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाचे नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री आ. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बावा उर्फ संदीप नाचणकर यांनी शिसेनेतून…
Read More » २६ जानेवारीला ३५० किल्ल्यांवर फडकणार तिरंगा व भगवा ध्वज
रत्नागिरीछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला यावर्षी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात हे वर्ष शिवराज्याभिषेक वर्ष म्हणून साजरे करण्यात…
Read More »