राष्ट्रीय बातम्या
-

संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा – शरद पवार यांचे आवाहन
उद्धव ठाकरे यांनी बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. पण त्यांच्या आवहनानंतर मुंबई हायकोर्टात या विरोधात याचिका…
Read More » -

कोर्टाच्या निर्णयानंतरही महाविकासआघाडीमहाराष्ट्र बंद आंदोलन छेडणार
बदलापूरच्या शाळेत अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या संतापजनक प्रकारानंतर महाविकासआघाडीने उद्या महाराष्ट्र बंदचा इशारा दिला आहे. महाविकासआघाडीच्या या महाराष्ट्र बंदविरोधात…
Read More » -

नेपाळमध्ये एक बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील काही भाविकांचा मृत्यू
महाराष्ट्रातील पर्यटकांच्या बसला नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यात अपघात झाला आहे. नेपाळमधील काठमांडुमध्ये निघालेल्या बसमध्ये एकूण 40 ते 41 प्रवासी असल्याची माहिती…
Read More » -

दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर. किती विद्यार्थी झाले उत्तीर्ण?
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल…
Read More » -

महायुती सरकारला दे धक्का; राज्यपाल नियुक्त १२ आमदारांबाबत कोर्टाचा मोठा निर्णय
मुंबई : राज्यपाल नामनिर्देशित १२ आमदारांच्या नियुक्तीबाबतची याचिका १ ऑक्टोबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. पुढील सुनावणीपर्यंत नियुक्त्या न करण्याचे निर्देश…
Read More » -

मविआला धक्का! २४ ऑगस्टचा बंद बेकायदेशीर असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय!!
राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटनांच्या विरोधात महाविकास आघाडीने उद्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र, अशा प्रकारे बंद…
Read More » -

मडगाव ते मुंबईतील वांद्रे टर्मिनस मार्गावर आठवड्यातून दोनदा धावणारी नवीन रेल्वे गाडी लवकरच सुरू होणार
मडगाव ते मुंबईतील वांद्रे टर्मिनस मार्गावर आठवड्यातून दोनदा धावणारी नवीन रेल्वे गाडी लवकरच सुरू होणार आहे. या कायमस्वरूपी गाडीचा प्रस्ताव…
Read More » -

वक्फ सुधारणा विधेयकाच्या संयुक्त समितीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि ओवेसींच्या एमआयएमने विरोध केला, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मौन बाळगलं
* वक्फ सुधारणा विधेयकावरून देशातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. संसदेच्या अधिवेशनात या विधेयकावरून गोंधळ झाला. उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी विधेयकाच्या चर्चेवेळी…
Read More » -

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा आता प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचा निर्णय
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने प्रत्येक शाळांमध्ये सीसीटीव्ही बंधनकारक असल्याचा निर्णय घेतल्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेही आता प्रत्येक परीक्षा…
Read More » -

बदलापूर नंतर अंबरनाथ हादरले! ९ वर्षाच्या चिमुकलीवर रोज २० दिवस अत्याचार!! नराधम संतोष कांबळेला अटक!!!
बदलापूरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या शाळेतच सफाई कामगाराने चार वर्षांच्या दोन चिमुकलींवर अत्याचार केल्याच्या घटनेने महाराष्ट्र हादरला असतानाच अंबरनाथमध्येही अशीच घृणास्पद घटना…
Read More »