राष्ट्रीय बातम्या
-

विधानसभा निवडणुकीसाठी एकूण मतदारांची संख्या वाढली; नव्या नोंदणीत महिला आघाडीवर; १० लाख नव महिला मतदारांची नोंदणी
मुंबई-* विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. 16.09 लाख नव्या मतदारांनी नाव नोंदणी केली आहे. त्यात सर्वाधिक…
Read More » -

हीच ती मोदी गॅरंटी जिथे हात लावीन तिथे सत्यानाश होईल-उद्धव ठाकरे.
महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून आज जोडे मारा आंदोलनाची हाक देण्यात आली होती. मुंबईतील हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत महाविकासआघाडीचा मोर्चा काढण्यात…
Read More » -

बेरोजगारांच्या संस्थांना विनानिविदा १० लाखापर्यंतची कामे, सत्ताधारी कार्यकर्त्यांना खूश करण्याचा प्रयत्न
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील बरोजगार तरुणांना खूश करताना बेरोजगार सेवा संस्थांसाठी विनानिविदा कामाची मर्यादा तीन लाखावरून १०…
Read More » -

आज महाविकास आघाडी मुंबईत ‘जोडे मारो’ आंदोलन.
आज महाविकास आघाडी मुंबईत ‘जोडे मारो’ आंदोलन केलं जात आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे…
Read More » -

महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचार कमी नाहीत, अहवालावरून स्पष्ट.
राज्यात सध्या बदलापूर प्रकरणावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. बदलापूरमधील एका शाळेत सफाई कामगाराकडून चिमुकलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती.त्यानंतर…
Read More » -

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले आसाराम बापू उपचारासाठी रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामधील कलोत येथील माधवबाग वैद्यकीय केंद्रात
. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले आसाराम बापू यांना उपचारासाठी रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामधील कलोत येथील माधवबाग वैद्यकीय केंद्रात आणण्यात आले…
Read More » -

न्याय मिळवण्यासाठी ‘तारीख पे तारीख’, सुप्रीम कोर्टात 83 हजार प्रकरणे प्रलंबित
न्याय मिळावा यासाठी जनता कोर्टाची पायरी चढते. परंतु अनेक प्रकरणांत केस वर्षानुवर्षे लटकली जाते. न्याय मिळवण्यासाठी लाखो लोकांना केवळ ‘तारीख…
Read More » -

अंतराळवीर सुनीता विल्यम्सचे यान पृथ्वीवर कधी परतणार? नासाने सांगितली तारीख, लाईव्ह प्रसारण होणार.
भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळात अडकली आहे. सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बूच विलमोर 5 जून रोजी अंतराळ स्थानकात…
Read More » -

रिलायन्स’कडील पाचही विमानतळ ताब्यात, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे पुन्हा देण्याचा निर्णय
पुणे : अनिल अंबानी यांच्या कंपनीला चालविण्यासाठी दिलेले बारामती, लातूर, नांदेड, यवतमाळ आणि धाराशिव हे पाचही विमानतळ महाराष्ट्र औद्योगिक विकास…
Read More » -

97 प्रवाशांचा मृत्यू , ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
रायगड : मुंबई-गोवा महामार्गाचे नित्कृष्ट दर्जाचे काम करणारे ठेकदार चेतक एंटरप्रायझेस कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक हुकमीचंद जैन, जनरल मॅनेजर अवधेश कुमार…
Read More »