राष्ट्रीय बातम्या
-

ईद-ए-मिलादून नबीची सुट्टी १६ सप्टेंबर ऐवजी १८ सप्टेंबर रोजी करण्याची मागणी.
माजी मंत्री आरिफ (नसीम) खान यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे ईद-ए-मिलादून नबीची सुट्टी १६ सप्टेंबर ऐवजी १८ सप्टेंबर रोजी करण्याची…
Read More » -

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांची बैठक भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत आज होणार.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांची बैठक भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत होणार आहे. महायुतीची थोड्याच…
Read More » -

जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे यांच्यासोबत शरद पवार लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी पोहोचले.
अनेक राजकीय नेतेमंडळींनीही लालबागमधील गणपती मंडळांमध्ये गणरायाच्या दर्शनासाठी हजेरी लावली आहे. लालबागमधील प्रसिद्ध मंडळांपैकी एक असलेलं लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव…
Read More » -

आठ महिन्यांत ६९८ आत्महत्या, विदर्भातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था
*अमरावती : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत असले तरीही पश्चिम विदर्भात (अमरावती विभाग) शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण…
Read More » -

नवीन शैक्षणिक धोरणात आम्ही मातृभाषा अनिवार्य करणार-गृहमंत्री अमित शाह.
बॉम्बे नको मुंबई नाव हवं आहे ही मागणी ज्यावेळी केली गेली. मी देखील बॉम्बे नको मुंबई हवी ही मागणी करणारा…
Read More » -

गेली २० वर्ष अविरतपणे सुरू असलेला ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम आता प्रेक्षकांचा निरोप घेणार
पडद्यावर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यात झी मराठीवरीलही एका मालिकेचा समावेश आहे. आता या मालिकेसाठी जुन्या मालिकेला…
Read More » -

६२ हजार खटले ३० वर्षांपासून प्रलंबित; सर्व प्रकरणे उच्च न्यायालयांमधील!. नवी दिल्ली : देशातील विविध उच्च न्यायालयांमध्ये निकालाच्या प्रतीक्षेत असलेले सुमारे ६२ हजार खटले ३० वर्षांपेक्षा जास्त काळापासून प्रलंबित आहेत. यातील ३ प्रकरणे १९५२पासूनची असल्याचे समोर आले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, उच्च न्यायालयात १९५४ पासून चार आणि १९५५पासूनचे नऊ खटले प्रलंबित आहेत. १९५२ पासून प्रलंबित असलेल्या तीन प्रकरणांपैकी दोन कलकत्ता उच्च न्यायालय आणि एक मद्रास उच्च न्यायालयातील आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायव्यवस्थेतील ‘तारीख संस्कृती’ बदलण्याचे आवाहन केले होते.…
Read More » -

निवडणुकीनंतर जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा! केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे आश्वासन!!
जम्मू आणि काश्मीरमध्या प्रथमच राष्ट्रध्वज आणि राज्यघटनेखाली निवडणूक होत असून ती ऐतिहासिक असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी…
Read More » -

हवामान बदलामुळे डासांची शक्ती चारपट वाढली; डेंग्यू, चिकनगुनिया वाढण्यामागचे कारण अभ्यासातून उघड!
नागपूर : हवामान बदलामुळे डेंग्यु, चिकनगुनिया, हिवतापासासारखे आजार पसरवणाऱ्या डासांची शक्ती चारपट वाढली आहे. एवढेच नाही तर डासांची प्रजननक्षमताही वाढली…
Read More » -

जोपर्यंत उद्धव ठाकरे हे काँग्रेससोबत एकत्र आहेत, तोपर्यंत शिवसेना एकत्र येणार नाही-रामदास कदम.
ज्येष्ठ नेते शरद पवारांना सोडणं ही माझी चूक होती. बारामतीत घरातील उमेदवार देऊन मी चूक केली, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित…
Read More »