राष्ट्रीय बातम्या
-

आता ८५ वर्षांखालील वृद्धांना मतदानासाठी मतदान केंद्रावर जावे लागणार
केंद्र सरकारने निवडणूक आयोगाशी सल्लामसलत केल्यानंतर निवडणूक आचार नियम (1961) मध्ये सुधारणा केली आहे. केंद्र सरकारने पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची…
Read More » -

नाहीतर आपण त्याच्या नादाला लागत नाही-उपमुख्यमंत्री अजित पवार
करायचं तर एक नंबर करायचं नाहीतर आपण त्याच्या नादाला लागत नाही. राज्यातील विकासकामे करताना मी मनापासून ती कामे करतो. बारामतीला…
Read More » -

मूळ व्हिडिओत छेडछाड, नितीन गडकरींची मल्लिकार्जुन खरगेंना नोटीस; म्हणाले, “तीन दिवसांत माफी मागा
केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे नेते नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांना नोटीस…
Read More » -

आसाराम बापूची शिक्षा कायम; स्थगितीची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूची प्रकृती खालावत असल्याने शिक्षेला स्थगिती द्या, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने…
Read More » -

आपल्या बाळाला ३ मार्चला पोलिओची लस अवश्य द्यावी**आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे आवाहन
मुंबई, दि. २ :- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने ‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’…
Read More » -

मनोज जरांगे यांच्या छातीत दुखू लागल्याने उपचार सुरू
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या छातीत दुखू लागल्याने रात्री त्यांच्यावर आंतरवालीतच उपचार सुरू…
Read More » -

*विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधातील याचिकेवर 7 मार्च रोजी सुनावणी होणार
ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. कारण शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधातील याचिकेवर…
Read More » -

हिम्मत असेल तर या अनंत गीतेच्या विरोधात उभे राहून दाखवा- अनंत गीतेंचे थेट खासदार सुनील तटकरे यांना आव्हान
शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांनी निवडणूक लढवावी, असं चॅलेंज दिलं आहे. भाजपच्या सर्व्हेत…
Read More » -

आखाती देशात आंबा निर्यातीला सुरुवात
या आठवड्यापासून आखाती देशात आंबा निर्यातीला सुरुवात झाली. हापूसचा गोडवा सातासमुद्रापार दरवळू लागला आहे. सध्या कोकणातून सुमारे ६ हजार पेटी…
Read More » -

महाविकास आघाडीशी ताळमेळ जुळला नाही व आम्ही स्वतंत्र लढलो तरी किमान सहा जागा जिंकु,-**ॲड.प्रकाश आंबेडकर
_राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ४६ जागांवर लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची तयारी झाली आहे. फक्त दोन जागा आवाक्याबाहेरील आहे. महाविकास आघाडीशी…
Read More »