स्थानिक बातम्या
-

संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे हातीस येथे रुग्ण सेवा केंद्राचे उद्घाटन.
रत्नागिरी. :- … कोकणातील सर्वात प्रख्यात अशा हातीस गावातील पीर बाबरशेख यांच्या उरुसानिमित्ताने लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात, अशावेळी काही…
Read More » -

मुंबई-गोवा महामार्गावर बावनदी येथे ट्रक चरात कोसळून झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी.
मुंबई-गोवा महामार्गावर बावनदी येथे ट्रक चरात कोसळून झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला हा अपघात आज सकाळी झाला या अपघातामुळेमुंबई-गोवा…
Read More » -

गावातील पुरातन वृक्ष न तोडण्याचा खरवते ग्रामपंचायतीचा ठराव.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्षसंवर्धनाचा संकल्प करत इतिहासाचे साक्षीदार असलेले गावातील ऐंशी ते शंभर वर्षांपूर्वीचे पुरातन व औषधी वृक्ष न तोडण्याचा…
Read More » -

आर्थिक गणित बिघडलेल्या काजू बी उत्पादक शेतकर्यांना किलोला १० रुपये अनुदान.
आर्थिक गणित बिघडलेल्या काजू बी उत्पादक शेतकर्यांच्या मागणीची दखल घेवून शासनाने सकारात्मक भूमिका घेताना बीसाठी किलोमागे १० रुपये अनुदान देण्याचा…
Read More » -

मुंबई-गोवा महामार्गावर शहराजवळच्या वालोपे परिसरातील डोंगरावर सोमवारी वणवा लागल्याने पर्यावरण व निसर्गप्रेमींमध्ये संतप्त भावना.
मुंबई-गोवा महामार्गावर शहराजवळच्या वालोपे परिसरातील डोंगरावर सोमवारी (दि. 10) सायंकाळच्या सुमारास अचानक वणवा लागल्याने पर्यावरण व निसर्गप्रेमींमध्ये संतप्त भावना व्यक्त…
Read More » -

देवगडमध्ये मत्स्य महाविद्यालयासाठी हालचाली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील नियोजित मत्स्य महाविद्यालय लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी यांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना मत्स्य…
Read More » -

माजी आ. वैभव नाईक, पत्नीची रत्नागिरी ‘एसीबी’कडून साडेसहा तास चौकशी.
शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक आणि पत्नी स्नेहा नाईक यांची रत्नागिरीत एसीबीने मंगळवारी तब्बल साडेसहा तास…
Read More » -

मधमाश्यांच्या संवर्धनासाठी व मधुक्रांतीसाठी लोकचळवळ उभी राहावी
रत्नागिरी, दि.11:- भविष्यात मधु पर्यटनसारखा (हनी टुरिझम) प्रकल्प राबवून देश-विदेशातील पर्यटकांना महाबळेश्वरकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न केले जातील, असे सांगून मधमाश्यांच्या…
Read More » -

हॉटेलच्या बाहेर पार्क केलेल्या कारची काच फोडून अज्ञाताने रोख रक्कम आणि सॅक असा एकूण 11 हजारांचा मुद्देमाल लांबवला.
रत्नागिरी शहरातील माळनाका येथील एका हॉटेलच्या बाहेर पार्क केलेल्या कारची काच फोडून अज्ञाताने रोख रक्कम आणि सॅक असा एकूण 11…
Read More » -

मांडवी समुद्र किनारी वकिलावर प्राणघातक हल्ला. तीन अज्ञात इसमांकडून बेदम मारहाण.
रत्नागिरी:- मांडवी समुद्र किनाऱ्यावर एका वकिलावर तिघा अनोळखी इसमांनी हल्ला करून मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. या प्रकरणी…
Read More »