स्थानिक बातम्या
-

रो-रो’च्या माध्यमातून महत्त्वाचे जिल्हे आणि राज्ये मुंबईशी जोडणार : नितेश राणे
मुंबई-“शिमग्याच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या नागरिकांचा रो-रो सेवेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. भविष्यात रो-रोच्या माध्यमातून मुंबईला अन्य जिल्हे आणि राज्यांसोबत जोडून…
Read More » -

रत्नागिरी आणि कोल्हापूर महामार्गाच्या ठेकेदारांवर केंद्र सरकारकडून कारवाई
रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडणार्या राष्ट्रीय महामार्ग १६६ (एनएच-१६६) च्या दुरवस्थेची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने कंत्राटदारांवर कडक कारवाई केली आहे.…
Read More » -

पालीचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीपल्लीनाथचा उद्यापासून पासून शिमगोत्सव
II रत्नागिरी ll तालुक्यातील पालीचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थान,पाली – पाथरटचा वार्षिक शिमगोत्सव शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू…
Read More » -

मेधा सोमय्या प्रकरणात संजय राऊत यांची सत्र न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता!
मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या मानहानी प्रकरणी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची…
Read More » -

खबरदार! ओळख दाखवाल तर शिक्षा अटळ..!
परीक्षा पूर्व, परीक्षा कालावधी आणि परीक्षोत्तर गैरमार्गांवर कडक कारवाई. दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत कोणत्याही प्रकारे स्वतःची…
Read More » -

आमदार शेखर निकम यांचा वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय
चिपळूण : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून,…
Read More » -

रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांसाठी आज विशेष ऑनलाईन मार्गदर्शन सत्र
रत्नागिरी : आंबा पिकावरील फुलकीड नियंत्रण, मोहोर संरक्षण आणि इतर कीड-रोग व्यवस्थापनासाठी कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी…
Read More » -

चिपळुणात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत कमालीची वाढ
चिपळूण शहरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत कमालीची वाढ होताना दिसत आहे. बरदिवशी ती नागरिक, लहान मुले बांच्या अंगावर येत असल्याने त्यांची…
Read More » -

रत्नागिरी जिल्ह्यात महिलांसाठी सात ’मेनोपॉज क्लिनिक’
बदलती जीवनशैली, ताणतणाव आणि धकाधकीच्या दिनक्रमामुळे महिलांना विविध आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रजोनिवृत्ती (मेनोपॉज) हा त्यातील महत्त्वाचा टप्पा…
Read More » -

मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रात राष्ट्रीय विज्ञान दिन’इंद्रायणी महासीर ए कॉन्झर्वेशन जर्नी’ चे प्रकाशननवा शोध घेताना जुना बोधही महत्त्वाचा- जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते
रत्नागिरी, दि. 26 ):- नवा शोध घेताना, अनुभवातून घेतलेला जुना बोधही तितकाच महत्त्वाचा असतो. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन रुजणे…
Read More »