स्थानिक बातम्या
-

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इंडिया मेरीटाईम वीक-२०२५ मध्ये ५५ हजार ९६९ कोटी रुपयांचे १५ सामंजस्य करार
मुंबई, दि. २७ –आज करण्यात आलेल्या सामंजस्य करारांच्या माध्यमातून महाराष्ट्र देशाच्या सागरी व्यापार आणि उद्योग क्षेत्राचे नेतृत्व करेल असा विश्वास…
Read More » -

वादळाच्या इशार्यानंतर नौका किनार्यावर
कोकणसह राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला असून वादळी तडाखा दिला आहे. सलग काही दिवस पाऊस पडल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.…
Read More » -

रत्नागिरीतील उद्यान, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी गोवा शिपयार्ड कंपनीकडून रुपये २५ लाखाचा CSR मंजूर – ॲड.दीपक पटवर्धन
गोवा शिपयार्ड कंपनी ही शिप बिल्डिंग क्षेत्रातील पब्लिक लिमिटेड कंपनी असून संरक्षण मंत्रालया अंतर्गत काम करते. सप्टेंबर १९६७ साली GSL…
Read More » -

थिबा राजाकालीन बुद्ध विहार मुक्ती आंदोलनाला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा पाठिंबा…
: थिबा राजाकालीन बुद्ध विहार मुक्ती आंदोलनाचा भाग म्हणून आज रत्नागिरीत विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरी पोलिस अधीक्षक…
Read More » -

शुद्ध पाणीपुरवठा, मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलनकोतवली ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत इशारा
चिपळूण () : लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीतील कोतवली गावात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. एमआयडीसीची रासायनिक सांडपाणी…
Read More » -

वैभव खेडेकरांसोबत गेलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांची घर वापसी
खेड : रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) गड पुन्हा मजबूत झाला आहे. वैभव खेडेकर यांच्यासोबत पक्षातून बाहेर गेलेले अनेक…
Read More » -

बुद्धविहार संघर्ष समितीकडून दिशाभूल
थिबा राजा कालीन बुद्धविहार संघर्ष समितीकडून २७ ऑक्टोबर रोजी करण्यात आलेले मोर्चाचे आयोजन लोकांची दिशाभूल करण्यासाठी आहे. थिबा राजा कालीन…
Read More » -

जिल्ह्यात यलो अलर्ट पाश्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे खबरदारीचे आवाहन
रत्नागिरी, दि. २७ ) प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांचेकडून प्राप्त माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात दि. 27/10/2025 ते 29/10/2025 या कालावधीत यलो…
Read More » -

बुद्धविहाराची जागा ताब्यात घेण्यासाठी बौद्धांचा एल्गार
रत्नागिरी : रत्नागिरीतील थिबा कालीन बुद्ध विहाराची जागा ताब्यात घेण्यासाठी बौद्ध जनतेकडून आज (२७ ऑक्टोबर) विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी…
Read More » -

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक उभारणार. विकासनिधीला कमतरता पडणार नाही – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी, दि. 27 ) : देशातून रत्नागिरीमध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक पाहायला येतील. अशा पध्दतीचे भारतरत्न अटल बिहारी…
Read More »