स्थानिक बातम्या
-

हवामान बदलाचा हापूस वर नवे संकट, देवगडमध्ये आंबा मोहोर करपला!
कोकणचा राजा मानल्या जाणाऱ्या हापूस आंब्यावर यावर्षी निसर्गाची वक्रदृष्टी पडली आहे. देवगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोहोर येऊनही बदलत्या हवामानामुळे फळधारणा…
Read More » -

कोकणची खाद्य संस्कृती नवनिर्माण ने सातासमुद्रापार न्यावी : उदय सामंत
एस पी हेगशेट्ये कॅालेज ॲाफ हॅाटेल मॅनेजमेंट ॲड हॅास्पीटॅलीटी तर्फे आयोजित भव्य थीम डिनर “ विलुप्त कोकण “ चे उद्घाटन…
Read More » -

धोपावे जेटीवरील स्वच्छतागृह बंद, पर्यटकांची मोठी गैरसोय.
गुहागर तालुक्यातील धोपावे जेटीजवळ बंदर विभागात. असणारे स्वच्छतागृह अस्वच्छ आहे. यामुळे पर्यटकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. बंदर विभागाने याकडे…
Read More » -

रायगड जिल्ह्यातील शिवकालीन चंद्रगड उर्फ ढवळगड किल्ल्याकडे शासनाचे दुर्लक्ष
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात चंद्रगड राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात येणार होते. मात्र ते आजही कागदावर राहिले आहे. पर्यटन…
Read More » -

मुंबई-गोवा महामार्गावरील अर्धवट कामामुळे चाकरमान्यांची होतेय गैरसोय
मुंबई-गोवा महामार्ग अजूनही प्रगतीपथावर आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल ते रत्नागिरी हा प्रवास सहा तासांचा असला तरी माणगाव बायपास चिपळूण, संगमेश्वर,…
Read More » -

भाजप-ठाकरेसेना युतीचे पडसाद राज्यात उमटणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा इशारा; म्हणाले, आम्ही परभणीमध्ये…
बुलढाणा : चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तानाट्याचा अखेर मंगळवारी नाट्यमय अन अनपेक्षित अंत झाला. शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोबत घेत…
Read More » -

अनोख्या संकल्पनेसह रंगले, बांधावरचे साहित्य संमेलन
धामणवणे (चिपळूण) – आजकाल साहित्य संमेलनामध्ये मंडपाचाच खर्च लाखो कोटींच्या घरात जातो. अशा स्थितीत मंडपाशिवाय नैसर्गिक स्थितीत काजूच्या गर्द वनराईत…
Read More » -

महावितरणचा शेतकर्यांना दुहेरी धक्का, ग्रामीण भागात बिलात मोठी वाढ
महावितरण कंपनीने राज्यातील लाखो शेतकर्यांना नवीन वर्षात मोठा आर्थिक झटका दिला आहे. विधिमंडळातील तीव्र विरोधानंतर काही काळ स्थगित केलेले वीज…
Read More » -

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना कार्यशाळेस उपस्थित रहा. – जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले
रत्नागिरी, दि. 10 ):- कृषी विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या केंद्रशासन सहाय्यीत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमइ) या योजनेतंर्गत १०…
Read More » -

१२ वी परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू; रेल्वेतील गर्दीमुळे तोल जाऊन मृत्यू झाल्याचा अंदाज.!
ठाणे : डोंबिवली येथील १२ वीची परीक्षा देण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान आढळला. रेल्वेगाडीतील…
Read More »