स्थानिक बातम्या
-

रत्नागिरी शहरातील नवीन जलवाहिनी वादात, कोट्यावधींची जलवाहिनी पुन्हा फुटली
रत्नागिरी शहरवासियांसाठी कोट्यावधी रुपये खर्च करून राबवण्यात आलेली नवीन नळपाणी योजना आता पांढरा हत्ती ठरू लागली आहे. शहरातील वर्दळीच्या मारूती…
Read More » -

संगमेश्वर पोलीस निरीक्षकांची बदली करा, ठाकरे सेना आक्रमक
संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील बॅनर वाद प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाला आता ठाकरे सेनेने आक्रमक वळण दिले…
Read More » -

बोरज धरणातील पाणीपुरवठा बंद झाल्याने खेड शहराला आता दिवसातून एकच वेळ पाणी
खेड शहराला पाणीपुरवठा करणार्या बोरज धरणातील पाणीपुरवठा बंद झाल्याने दिवसातून एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून…
Read More » -

मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवा लवकरच सुरू होणार
मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवा लवकरच सुरू होणार आहे. मत्स्यव्यवसाय व बंदरेमंत्री नीतीश राणे यांनी महाराष्ट्र सागरी मंडळाचे जाहिरात…
Read More » -

पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला असताना हकालपट्टी आणि निलंबनाची केलेली कारवाई सुडबुद्धीने
पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा तीन महिन्यांपूर्वीच राजीनामा दिलेला असताना आमची हकालपट्टी आणि निलंबन करण्याचा प्रश्न येतो कुठे? पक्षीय राजकारणाशी काहीही…
Read More » -

गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथे दारूच्या नशेत गळफास लावून आत्महत्या
गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथे मुख्य रस्त्याच्या शेजारी ४५ वर्षीय विठ्ठल उमलू चव्हाण याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १५ फेब्रुवारी…
Read More » -

रत्नागिरीच्या विकासात्मक भविष्यासाठी १९ रोजी ‘मंथन’ कार्यक्रम
रत्नागिरी : शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी ‘मंथन’ या उपक्रमाचे आयोजन आयआयए रत्नागिरी-सिंधुदुर्ग उपकेंद्राच्या माध्यमातून करण्यात आले आहे. १९ फेब्रुवारी…
Read More » -

शिवसेना युवा माजी जिल्हाध्यक्ष मुन्ना देसाईंवर प्रतिबंधात्मक कारवाई
शिवसेना युवा जिल्हाध्यक्षपदाचा नुकताच राजीनामा दिलेले केदार उर्फ मुन्ना देसाई यांच्यावर ग्रामीण पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यावेळी देसाई…
Read More » -

अवघ्या पाच तासात मुंबई ते सिंधुदुर्ग रो रो सेवा एप्रिलमध्ये सुरू होणार
गेले अनेक दिवस चर्चेत असलेली आणि मत्स्य बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सहा महिन्यापूर्वी ज्यांची ट्रायल झाली ती…
Read More » -

जिल्ह्यातील ४६६ ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकाच्या हातात
रत्नागिरी : जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यामुळे मुदत पूर्ण…
Read More »