महाराष्ट्र
-

काही लोकांना एवढी पोटदुखी आहे की..”; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ मागणीवर एकनाथ शिदेंचा शाब्दिक हल्ला
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूर येथे सुरुवात होणार आहे. या अधिवेशनासाठी जय्यत तयारी विधिमंडळ परिसरात करण्यात आली आहे. मात्र, विधिमंडळाच्या…
Read More » -

उपराजधानी नागपुरात घातपाताचा इशारा
उपराजधानी नागपुरात घातपाताचा इशारा देण्यात आलाय..ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद भारतात घातपात घडवू शकते, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिलाय..त्यामुळे पोलिसांनी…
Read More » -

सप्तश्रृंगी गडावरून परत येताना कार ३०० फूट दरीत कोसळून सहा जणांचा मृत्यू
नाशिकमधील सप्तश्रृंगी गडावरुन दर्शन घेऊन परत येताना भाविकांवर काळाने घाला घातला. कार ३०० फूट खोल दरीत कोसळून ६ भाविकांचा मृत्यू…
Read More » -

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपुरात आजपासून सुरूवात
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपुरात आजपासून सुरूवात होत आहे, हिवाळी अधिवेशनात पीककर्ज माफी, भ्रष्टाचार, मतचोरी, दुबार मतदार यावरून विरोधक सरकारला…
Read More » -

राज्यातील गृहनिर्माण संस्था वगळता उर्वरित सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण संस्था वगळता उर्वरित सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. सहकार विभागाने शुक्रवारी…
Read More » -

राज्यातील सर्वात विश्वासार्ह नेता कोण? फडणवीस, शिंदे, पवार की ठाकरे?
लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, परंतु त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीचा सपाटून पराभव झाला.…
Read More » -

विरोधी पक्षनेता नाही तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा! उद्धव ठाकरे यांची मागणी!
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेते नेमलेले, नाहीत. लोकशाहीसाठी हे अत्यंत धोकादायक आहे. एवढे मजबूत सरकार असूनही विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती केलेली…
Read More » -

इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक लवकरच पूर्ण होणार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आज 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शनिवारी चैत्यभूमीवर येऊन…
Read More » -

पुणे-मुंबई विमानाचे तिकीट १ लाख रुपये; ‘इंडिगो’च्या बिघडलेल्या वेळापत्रकामुळे अन्य विमान कंपन्यांच्या तिकीट दरात वाढ!
इंडिगो कंपनीच्या बिघडलेल्या वेळापत्रकाचा परिणाम अन्य विमान कंपन्यांच्या तिकीट दरावर झाला आहे. देशातील अनेक मार्गांवरील तिकीट दर गगनाला भिडले असून,…
Read More » -

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील सांबरे गावात दत्त जयंतीच्या महाप्रसादातून 250 हून अधिक भाविकांना विषबाधा!
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील सांबरे गावात दत्त जयंतीनिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमातील महाप्रसाद खाल्ल्यानंतर तब्बल 250 हून अधिक नागरिकांना विषबाधा झाल्याची…
Read More »