महाराष्ट्र
-

एक रुपयात पीकविमा बंद? बोगस अर्ज, गैरव्यवहारांमुळे समितीची सरकारला शिफारस!
मुंबई : बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे वादग्रस्त ठरलेली एक रुपयातील पीकविमा योजना बंद करावी, अशी महत्त्वपूर्ण शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील…
Read More » -

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बुधवारपासून तीन दिवसीय वाहतूक ब्लॉक!
मुंबई : यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर गर्डर अर्थात तुळई बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी २२ जानेवारी, बुधवारपासून ते २४…
Read More » -

कोकणात नमन महोत्सवास शासनाकडून ३५.४७ लाखाचे अनुदान.
कोकणात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या नमन या कलेचा यापूर्वीच लोककला या प्रकारात समावेश करण्यात आल्यानंतर आता भरवण्यात येणार्या नमन महोत्सवासाठी शासनाकडून…
Read More » -

एकनाथ शिंदेंना संपवून उद्या नवा ‘उदय’ पुढे येईल’- काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार.
महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काळात आणखी एका नव्या राजकीय भूकंपाचे संकेत मविआच्या नेत्यांच्या वक्तव्यातून मिळाले आहेत. ‘एकनाथ शिंदेंना संपवून उद्या नवा…
Read More » -

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती; मंत्र्यांच्या नाराजीनाट्यानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय!
: दिर्घकाळ रखडलेल्या पालकमंत्र्यांची नावे १८ जानेवारी राजी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. या नव्या पालकमंत्र्यांच्या यादीत अनेकांना सहपालकमंत्रीपदही मिळालं.…
Read More » -

पदयात्री आशुतोष जोशीबरोबर आज रत्नागिरीत संवाद कार्यक्रम
रत्नागिरी कोकणातील निसर्ग आणि पर्यावरणाच्या जतन-संवर्धनबाबत जनजागृती करण्यासाठी कोकण किनारपट्टीच्या भागातून पदयात्रा करत असलेल्या आशुतोष जोशी या तरुणाशी संवादाचा कार्यक्रम…
Read More » -

आमदार कालिदास कोळंबकर यांची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद!
वडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार कालिदास निळकंठ कोळंबकर यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या ९ निवडणुका सलग जिंकून एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे.…
Read More » -

Varas Nond Online : तलाठी कार्यालयात फेऱ्या मारणं बंद,घरबसल्या करा वारसा नोंद; समजून घ्या संपूर्ण प्रक्रिया!
मुंबई : राज्य सरकारने महसूल विभागांतर्गत काही दिवसांपूर्वी महत्वाचा निर्णय घेतला आहे. वारसा नोंद आणि इतर कार्यालय कामकाज आता घरबसल्या…
Read More » -

महाकुंभमेळ्यात भीषण आग! एकामागून एक सिलिंडरचे ब्लास्ट; अनेक तंबू जळून खाक.
महाकुंभात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. तंबूत ठेवलेले सिलिंडर सतत ब्लास्ट होत आहेत. या आगीत 20 ते 25…
Read More » -

अदिती तटकरेंना रायगडचं पालकमंत्रिपद नजरचुकीने? उदय सामंत काय म्हणाले?
रायगडच्या पालकमंत्री पदावरून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. काही गोष्टी नजर चुकीने झाल्या असतील असं उदय सामंत…
Read More »