महाराष्ट्र
-

“मतं डुबकी घेतात, लोक चिरडले जातात, लोकांची प्रेतं.”, अतुल कुलकर्णींची कविता चर्चेत!
अभिनेता अतुल कुलकर्णी हे त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात. फक्त मराठीच नाही, तर हिंदी व इतर अनेक भाषांतील चित्रपटांत त्यांनी काम…
Read More » -

राजकारण केवळ सत्ताकारण नसून समाजकारण आहे- केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी
राजकारण केवळ सत्ताकारण नसून समाजकारण आहे. विकास हाच खरा हेतू असायला हवा. गरीबांचे अश्रू पुसणे, शेतकरी आणि शेतमजुरांचे कल्याण करणे,…
Read More » -

नेमलेले पदाधिकारी पुन्हा तिथेच राहिले पाहिजेत याची दक्षता घ्या -मंत्री उदय सामंत यांचा ठाकरे यांना टोला.
ऑपरेशन टायगरवरून उद्धव ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. राजापूरचे माजी आमदार साळवींच्या शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता कोणाचा नंबर…
Read More » -

वन विभागाने पर्यटनावर आधारित आरेवारेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा जिल्हा नियोजनमधून 5 कोटी निधी – पालकमंत्री डॉ.उदय सामंत.
: वन विभागाने परदेशातील ॲडव्हेन्चर पार्कप्रमाणे आरेवारे येथे पर्यटनावर आधारित सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून 5 कोटी…
Read More » -

९५ किलोमीटर अंतरावर प्रवास लोटांगण घालत करत ज्योतिबाचा भक्त ज्योतिबा डोंगरावर दाखल.
देवावर श्रद्धा असेल की फक्त त्यासाठी काही करण्यास तयार असतो ज्योतिबाच्या अशाच एका भक्ताने 95 किलोमीटर लोटांगण घालत ज्योतिबाच्या डोंगरावर…
Read More » -

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले चिपी विमानतळावर स्वागत.!
भाजपा नेते,केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाले. पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांचे चिपी…
Read More » -

शिंदेंच्यां ” ऑपरेशन टायगरला” ठाकरेंचं “मिशन कोकण” टक्कर देणार?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राज्यात ‘ऑपरेशन टायगर ‘सुरू केल आहे.. या ऑपरेशन अंतर्गत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक आमदार…
Read More » -

कंत्राटी शिक्षक भरती बंद करण्याचा निर्णयाविरोधात शिक्षक आक्रमक.
शासनाने कंत्राटी शिक्षक भरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील 700 स्थानिक उमेदवारांना बसला आहे. त्यांना आता…
Read More » -

एचएसआरपी बसविण्यासाठी मुदतवाढ; २५ लाख वाहनांना ही नंबर प्लेट बसवावे लागणार.
हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत होती. मात्र, वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने राज्य परिवहन विभागाने एचएसआरपी…
Read More » -

जी.बी.एस. व अन्य साथरोगचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पाण्याचे निर्जंतुकीकरण करून पाणी पुरवठा करावा.
राज्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोम (जी.बी.एस.) विषाणूचा तसेच अन्य साथीच्या रोगांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण ग्रामपंचायत स्तरावर पिण्याच्या पाण्याच्या…
Read More »