महाराष्ट्र
-

अंधश्रद्धाविरोधी लोकशिक्षणा साठी अंनिस अभ्यासक्रम सुरू करणार!
सातारा : अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार समाजात रुजवण्यासाठी प्रभावी लोकशिक्षणासाठी विविध ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय रत्नागिरी येथे झालेल्या अंनिसच्या राज्य…
Read More » -

सहकार निवडणूक प्राधिकरणाला आयोगाचा दर्जा!__
मुंबई : राज्यातील लाखो सहकारी संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सहकार निवडणूक प्राधिकरणास आता राज्य निवडणूक आयोगाच्या धर्तीवर…
Read More » -

ड्रोनच्या माध्यमातून दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रांवर नजर, शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय!
दहावी(SSC) आणि बारावीच्या(HSC) परीक्षांदरम्यान कॉपीमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विशेष पावले उचलली आहेत.…
Read More » -

शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्यावरून राहुल सोलापूरकरांनी मागितली माफी
छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी अखेर अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग सांगताना…
Read More » -

रुपया डॉलरमागे ८७ पार; सोने ८५ हजारांपुढे!, रुपयाच्या आणखी घसरणीची शक्यता!!
मुंबईः अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रूपया सोमवारी ५५ पैशांनी गडगडून ८७.१७ या सार्वकालिक नीचांकी पातळीवर आला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी…
Read More » -

मुंबईच्या वांद्रे टर्मिनस परिसरातमोकळ्या ट्रेनमध्ये झोपलेल्या महिलेवर हमाला कडून अत्याचार
मुंबईच्या वांद्रे टर्मिनस परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका मोकळ्या ट्रेनमध्ये झोपलेल्या महिलेवर हमाल म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने…
Read More » -

नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज
10 वी आणि 12 वीच्या परीक्षेत बुरखा घालून परीक्षा देण्यास परवानगी नाकारण्यात यावी, अशी मागणी नितेश राणे यांनी शिक्षण मंत्र्यांकडे…
Read More » -

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवारी रत्नागिरीतील 3 उपकेंद्रांवर परीक्षा
रत्नागिरी, दि. 31 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत महाराष्ट्र गट…
Read More » -

मराठी विश्व संमेलनाचा भव्य शुभारंभ; ज्येष्ठ साहित्यिक मधू कर्णिक यांना ‘साहित्य भूषण’ पुरस्कार प्रदान
पुणे, दिनांक : राज्य शासनातर्फे आयोजित मराठी विश्व संमेलनाचे पुण्यात भव्य उद्घाटन करण्यात आले. दीपप्रज्वलनाने संमेलनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी…
Read More » -

रत्नागिरी जिल्ह्यात जीबीएस आजाराचाअद्याप कोणताच धोका नसल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट.
विहिरी, तळे यातील साठलेल्या दूषित पाण्याच्या साठ्यामुळे पुण्यात मोठ्या प्रमाणावर जीबीएस आजाराचा फैलाव झाला. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात या आजाराचा अद्याप…
Read More »