महाराष्ट्र
-

रत्नागिरीच्या आकांक्षा कदमला शिवछत्रपती पुरस्कार जाहीर.
रत्नागिरी येथील कॅरम क्वीन आकांक्षा उदय कदम हिला राज्य शासनाचा २०२३ – २४ चा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. येथील…
Read More » -

अंबाजोगाई आता ‘कवितांचे गाव’ होणार :- उदय सामंत ह्यांची घोषणा.
आद्य कवी मुकुंदराजांची जन्मभूमी असलेलं अंबाजोगाई गाव लवकरच महाराष्ट्रातील तिसरं ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून घोषित होणार आहे. महाराष्ट्र शासनातर्फे पुढील दोन…
Read More » -

देवळे परिसरातील आंबा बागांचे गवा रेड्यांकडून नुकसान.
संगमेश्वर तालुक्यातील देवळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या आंबा बागांचे गवारेडयां कडून अतोनात नुकसान केले जात असून यावर वनविभागाने त्वरित उपाय योजना…
Read More » -

बीडच्या माजलगाव शहरात भाजप कार्यकर्त्याची भर दुपारी धारदार शस्त्राने वार करून हत्या.
बीडमधील भाजपचे पदाधिकारी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या जखमा ताज्या असतानाच बीडच्या माजलगाव शहरात भाजप कार्यकर्त्याची भर दुपारी धारदार शस्त्राने वार…
Read More » -

मंत्री उदय सामंत यांना उद्योग गुरु” पुरस्काराने सन्मानित
पनवेल येथे प्रशांत सागवेकर व त्यांच्या पत्नी साक्षी यांच्या परिणीता फाऊंडेशनच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यासाठी राज्याचे उद्योग व मराठी भाषा…
Read More » -

संघटन चळवळीतील वटवृक्ष ग.दि.कुलथे अनंतात विलीन राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी साश्रू नयनांनी भावना केल्या व्यक्त.
ठाणे, दि.15(जिमाका):- राज्यातील सर्व शासकीय राजपत्रित अधिकाऱ्यांची अधिकृत शिखर संघटना महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, मुख्य मार्गदर्शक, सल्लागार…
Read More » -

‘जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचे’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ.
*मुंबई दि. 15 :- जलसाक्षरता वाढवणे, पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देणे आणि जलव्यवस्थापनाच्या शाश्वत उपाययोजना राबविण्यासाठी जलसंपदा विभागाच्यावतीने ‘जल व्यवस्थापन…
Read More » -

यंदा मोसमी पावसाची आनंद वार्ता ; सरासरीपेक्षा जास्त, १०५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज!
मुंबई : संपूर्ण देशाचे आणि प्रामुख्याने शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या मोसमी पावसाची आनंद वार्ता भारतीय हवामान विभागाने दिली आहे. प्रशांत…
Read More » -

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय! शिंदेंच्या खात्याला झुकतं माप? शेतकऱ्यांसाठी काय?
: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. या बैठकीत सात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून प्रामुख्याने गृह, महसूल,…
Read More » -

महाराष्ट्रातील 8 लाख लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 500 रुपयेच मिळणार
लोकसभा निवडणुकीत फटका पडल्यानंतर महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात लाडकी बहीण योजना आणली. याअंतर्हत पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये…
Read More »