महाराष्ट्र
-

इंडिगो एअरलाईन्सच्या देशभरातील २६ हजार कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निर्णय- अखिल भारतीय कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण कंपनीच्या व्यवस्थापन समितीच्या अधिका-यांशी यशस्वी तोडगा.
मुंबई दि. ३० :- इंडिगो एअरलाईन्सच्या देशभरातील सुमारे २६ हजार कर्मचाऱ्यांना वर्षातून 2 वेळा वेतनवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय कंपनीच्या व्यवस्थापन…
Read More » -

“…आणि एकेदिवशी कळेल पहलगामच्या सहा अतिरेक्यांनी भाजपात प्रवेश केलाय”, संजय राऊतांची खोचक टीका!
:* २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा बळी गेला होता. पाच ते सहा अतिरेक्यांनी सदर…
Read More » -

युवा नेते अनिकेत पटवर्धन यांना अमित शहा यांची सदिच्छा भेट घेण्याची संधी मिळाली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त विमानतळावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या वेळी विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर…
Read More » -

आरोग्यदूत हेच खरे देवदूत:- ना. उदय सामंत.
महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉ. श्रीकांतदादा शिंदे व उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कक्षप्रमुख तसेच शिवसेना…
Read More » -

सासर्याने केला सुनेचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल.
गुहागर तालुक्यातील गिमवी गावाशेजारील एका गावातील सासर्याने सुनेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. सुनेने याबाबत गुहागर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार…
Read More » -

निसर्गाचा समतोल ढासळला आहे -मकरंद अनासपुरे.
यावर्षी मे महिन्यातच जोरदार पाऊस झाला, यातून निसर्गाचा समतोल ढासळला आहे हे स्पष्ट होते. खरंतर निसर्ग बोलत नसला तरी तो…
Read More » -

मुसळधार पावसाला “ब्रेक” लागणार..!
मे महिन्यातच धडकलेल्या मोसमी पावसाबाबत बाबत तज्ज्ञाकडून शंका वर्तवली जात असताना राज्यात मात्र पावसाला “ब्रेक” लागणार आहे. मे महिन्यात केरळमध्ये…
Read More » -

हगवणेचे मामा IPS जालिंदर सुपेकर यांना गृहविभागाचा दणका, फडणवीस यांचा मोठा निर्णय.
वैष्णवी हगवणे प्रकरणात हगवणे कुटुंबाचे मामा पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर हे आरोपींना मदत करत असल्याचा आरोप कस्पटे कुटुंबियांनी केल्यानंतर गृहविभागाने…
Read More » -

वारकरी मंडळींसाठी राज्य शासनानं अतिशय महत्त्वाची आखणी करत त्यांना दिली खास भेट
विठ्ठलभेटीसाठी संतश्रेष्ठांच्या पालख्यांचं काही दिवसांनीच पंढरपूरमार्गे प्रस्थान होणार आहे. मोठ्या संख्येनं वारकरी या वैकुंठात दाखल होती आणि सर्वच्र हा वैष्णवांचा…
Read More » -

आंबिया बहारमध्ये सहभागी होण्याकररिता अॕग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र बंधनकारक.
रत्नागिरी, दि. 29 :- पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन 2025-26 मध्ये योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्यांना अॕग्रीस्टॅक…
Read More »