देश विदेश
-

पर्यटकांना वाचविताना मृत्युमुखी पडलेल्या काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला एकनाथ शिंदे यांच्याकडून पाच लाखाची मदत.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्यावेळी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता पर्यटकांच्या रक्षणासाठी धावून जाणारा सय्यद आदिल हुसैन शाह या…
Read More » -

पहलगामधील दहशतवादीआसिफ शेख याच्या घरी तपासणी करण्यासाठी गेलेल्या पोलीस व अधिकाऱ्यांच्या समोर घरात झाला बॉम्बस्फोट.
पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संरक्षण यंत्रणा आता अॅक्शन मोडवर आहे. एनआयएने (राष्ट्रीय तपास यंत्रणा) जम्मू-काश्मीर पोलिसांबरोबर मिळून तपास सुरू केला…
Read More » -

पाकव्याप्त काश्मीर (पीओके) च्या पंतप्रधानांचे भारताविरुद्ध एक भडकाऊ विधान , या हल्ल्याचे समर्थन.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम याठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आणखी बिघडले आहेत. आता पाकिस्तानकडून वादग्रस्त विधाने दिली जात आहेत.पाकव्याप्त…
Read More » -

चुकून सीमा ओलांडणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाला पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान बॉर्डरवर मोठी घटना घडली आहे. सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाला पाकिस्तानी सैन्याने बुधवारी ताब्यात घेतल्याची माहिती…
Read More » -

भारताच्या निर्णयांनंतर आता पाकिस्ताननेही भारताविरोधात काही महत्त्वाचे निर्णय घेतले.
भारताने पाकिस्तावर वेगवेगळ्या पाच मार्गाने प्रहार केला आहे. भारताच्या या निर्णयानंतर आता पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. भारताच्या निर्णयांनंतर आता पाकिस्ताननेही…
Read More » -

काश्मिरींना एकटे सोडू नका’, जखमी पर्यटकांना खांद्यावर उचलून नेणाऱ्या फेरीवाल्याचे आर्जव; म्हणाला, “धर्मापेक्षा मानवता..”
:* पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर स्थानिक घोडेस्वार आणि विक्रेत्यांनी जखमींची मदत केली. हल्ल्यातून सुखरूप वाचलेल्यांनी याबद्दल स्थानिक लोकांचे आभार…
Read More » -

भारताने कारवाई केल्यास आम्ही सडेतोड प्रत्युत्तर देऊ-पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ.
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्याची शपथ घेतली आहे. भारताने पाकिस्तानवर पहिला स्ट्राइक केला आहे. पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात…
Read More » -

पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचाच सहभाग असल्याचे पुरावे समोर आले.
भारतातील दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे वेळोवेळी उघड झालेले आहे. मात्र, पहलगाम हल्ल्याबाबत पाकिस्तानने कानावर हात ठेवले आहेत. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री…
Read More » -

भारताची कठोर भूमिका अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कडक पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या बैठकीत पाच प्रमुख…
Read More » -

जोपर्यंत इस्लाम टिकेल तोपर्यंत कोणतेही राज्य, जग सुसंस्कृत होणार नाही-निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन
जोपर्यंत इस्लाम टिकेल तोपर्यंत कोणतेही राज्य, जग सुसंस्कृत होणार नाही, असे परखड मत निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी मांडले…
Read More »